Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ

Maharashtra SSC HSC Exam: दहावी, बारावी ऑनलाइन परीक्षा अशक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन स्वरूपातच घ्यावी, या मागणीसाठी पुण्यात राज्य मंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर आणि निगडीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; पण मुंबईच्या तुलनेत पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या अगदीच तुरळक होती. परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ लाखांपेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा होईल अशी व्यवस्था उपलब्ध आहे का, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. आंदोलनकर्त्यांनी परीक्षांबाबत ठोस पर्याय सुचवावा, असा टोलाही शिक्षण अभ्यासकांकडून लगावण्यात येत आहे. शहरातील मोजक्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करून आंदोलने केली. काही वेळ ही आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना पांगवले. राज्यभरात होणाऱ्या या आंदोलनावर शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ लाख आहे. या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्याची व्यवस्थाच राज्यात नाही. ही

NEET UG २०२२ परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया कधी? जाणून घ्या

2022: २०२१ मध्ये झालेल्या नीट यूजी परीक्षेनंतर केंद्रीय संस्था तसेच ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी काऊन्सेलिंग आणि प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. पण २०२२ मध्ये परीक्षेची अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रकास उशीर होण्याची शक्यता कमी आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (UG) २०२२ मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाऊ शकते. असे असले तरी एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अद्याप अधिकृत अपडेट देण्यात आली नाही. नीट यूजी २०२२ () ची तयारी करणारे उमेदवार परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर अपडेट पाहू शकतात. अर्ज प्रक्रिया NTA द्वारे प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी फेब्रुवारी महिन्यात नोटिफिकेशन जाहीर होऊ शकते. अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. वेबसाइटवर जाऊन नीट यूजी २०२२ चा अर्ज भरता येईल. देशभरातील संस्थांमधील पदवीपूर्व स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रम एमबीबीएस, बीडीएस आणि इतर प्रवेशात उमेदवारांची निवड करण्यासाठी नीट यूजी प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रव

CISF Recruitment: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

CISF : केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी मिळवण्यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) द्वारे कॉन्स्टेबल पदासाठी बंपर रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या रिक्त पदांद्वारे एकूण ११४९ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील भरतीसाठी जाहीर झालेल्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २९ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल किंवा फायरमन (पुरुष) भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी सर्व पात्रता आणि पात्रता असलेले उमेदवार ४ मार्च २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या रिक्त पदांद्वारे (CISF Constable Recruitment 2022) देशातील विविध राज्यांमध्ये भरती केली जात आहे. असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेब

NHPC मध्ये विविध पदांची भरती, १ लाखपर्यंत मिळेल पगार

JE 2022: सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या ज्युनिअर इंजिनीअरिंग पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) इंडियाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सिविल इंजिनीअर, इलेक्ट्रीकल इंजनीअर आणि मॅकेनिकल इंजिनीअर पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी (NHPC JE Recruitment 2022) अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना एनएचपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवर दिलेल्या निर्देशांच्या मदतीने तुम्ही अर्ज भरू शकता. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) इंडियाच्या वतीने या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील वाचल्यानंतर उमेदवार nhpcindia.com या वेबसाइटला भेट देऊन ऑ

टीईटी घोटाळ्यातील गुरुजींची नोकरी जाणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात बेकायदा गुण वाढवून पात्र होणाऱ्या सात हजार ८०० उमेदवारांपैकी काही उमेदवार शिक्षक असल्यास, त्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे आदेश देण्यात येतील,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त हरून आतार यांनी शनिवारी दिली. या गैरप्रकारातील अनेक जण शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९मध्ये परीक्षा घेतली होती. या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले. त्यानंतर त्यांना निकालामध्ये उत्तीर्ण करून, शिक्षक पदासाठी पात्र ठरविण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार अशा उमेदवारांची संख्या सात हजार ८०० आहे. त्यामुळे या उमेदवारांवर काय कारवाई करण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत आतार म्हणा

SSC HSC Practical Exam: अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी ( 2022) बाह्यपरीक्षक न बोलावता अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परवानगीमुळे विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात १४ पेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दहावी, बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेताना राज्य मंडळाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये शाळांना अंतर्गत परीक्षकासह तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिकांच्या परीक्षा घेणार आहेत. राज्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी ८० आणि २० गुणांचा पॅटर्न राबवला जातो. ८० गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० गुण वर्षभराची प्रात्यक्षिकांची कामगिरी आणि अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा

Konkan Railway Recruitment 2022: कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय भरती

Konkan : तुमच्याकडे सिव्हील किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी असेल तर तुम्हाला रेल्वेत नोकरीची संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (, ) असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांवर भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण १४ पदांवर भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, त्यांना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की मुलाखतीच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०, सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे यासाठी रजिस्ट्रेशन तेथेच सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी नोटिफिकेशन नुसार, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यता प्राप्त म्हणजेच AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह सिव्हील / मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी प्रा

करोना प्रादुर्भावाच्या काळातही 'या' राज्यामध्ये फेब्रुवारीत होणार बोर्ड परीक्षा

2022: देशभरातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २.५१ लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार, मध्य प्रदेश अशा काही राज्यांनी फेब्रुवारीमध्ये बोर्ड परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. करोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे सीबीएसई आणि सीआयएससीई सारख्या बोर्डांनी टर्म २ परीक्षेच्या तारखा अद्याप घोषित केल्या नाहीत. बिहारमध्ये १ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत तर मध्य प्रदेशमध्ये बारावी बोर्डाच्या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. बिहार शाळा परीक्षा मंडळाने (BSEB) इयत्ता दहावी मॅट्रिक किंवा इयत्ता बारावी किंवा इंटरमिजिएटच्या अंतिम परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहार बोर्ड मॅट्रिकची परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २४ फेब्रुवारीला संपेल. तर बीएसईबी इंटरमिजिएटच्या परीक्षा १ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि १४ फेब्रुवारी रोजी संपतील. बिहार बोर्डाने (BSEB) अधिकृत वेबसाइट biharboardonline.bihar.gov.in वर दहावी आणि बारावी परीक्षांसाठ

वायुसेनेतर्फे AFCAT परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, 'या' थेट लिंकवरुन करा डाऊनलोड

IAF Admit Card 2022: भारतीय हवाई दलाने (IAF) अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test,AFCAT) चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ईमेल आयडी आणि पासवर्डसह त्यांचे वैध लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून त्यांचे AFCAT १ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. AFCAT प्रवेशपत्रामध्ये उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, रोल नंबर, फोटो आणि सही, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचे ठिकाण, श्रेणी इत्यादीसह महत्त्वाचे तपशील असतात. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षेला येताना एएफसीएटी १ प्रवेशपत्र २०२२ आणणे आवश्यक आहे. यासोबतच वैध फोटो ओळख पुरावा आणावा लागेल. AFCAT १ प्रवेशपत्रामध्ये उमेदवारांना काही चूक आढळल्यास दुरुस्तीसाठी परीक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. यासाठी ०२० २५५०३१०५/२५५०३१०६ या क्रमांकावर किंवा afcatcell@cdac.in वर ईमेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. AFCAT 1 Admit Card 2022: असे करा डाउनलोड उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जा.

१० वी, १२ वी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा नाही: अजित पवार

SSC and HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील अशी चर्चा सुरु आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून सुरु होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार आहेत. करोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत बच्चू कडू यांनी या यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. राज्यातील करोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल का असा प्रश्न पालकांच्या मनात

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांवर 'असा राहणार वॉच'

म. टा. प्रतिनिधी, पुणे ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेऊन कॉपी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 'वॉच' ठेवला जाणार आहे. यंदा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून, यात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठाची यंदाची सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने, त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या (एमसीक्यू) असणार आहेत. या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 'प्रॉक्टर्ड' पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. आता त्यात आणखी काही कडक नियम लागू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील, तर त्यांना परीक

पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार

Pune : पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर आता पुण्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज सुरु केले असले तरी अंतिम निर्णय पालकांनीच घ्यायचा आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे. म्हणजे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाऊन डबा खाऊ शकतील. नववीपासून पुढील वर्ग पूर्ण वेळ भरतील अशी माहिती देण्यात आली आहे. एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल. जर करोना रुग्णसंख्या कमी राहिली तर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील पूर्णवेळ सुरु राहतील असे अजित पवार म्हणाले. १ फेब्रुवारीला शाळा

RTE प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंतच पूर्ण होणे बंधनकारक; विलंब टाळण्यासाठी नवा नियम

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत () खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया यंदा ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये ३० सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सलग दोन वर्षे प्रवेशप्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि उपस्थितीबाबत समस्या निर्माण होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ 'आरटीई'च्या २५ टक्के राखावी जागांसाठी एकाच टप्प्यात प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल. त्याच वेळी शाळेत प्रवेशासाठीची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा या

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र 'या' लिंकवर पाहा

Guidance: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (State Council for Educational Research and Training, SCERT) राज्यातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र लाईव्ह वेबिनारच्या माध्यमातून होणार असून राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन SCERT तर्फे करण्यात आले आहे. करिअर मार्गदर्शन ऑनलाइन शिबिरातील तिसरे सत्र शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ३ ते ४.३० या वेळेत होणार आहे. यावेळी 'अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यास करताना तसेच दैनंदिन आयुष्यात याचा फायदा होणार आहे. विषय - अभ्यास सवयी आणि ताणतणाव व्यवस्थापन तारीख आणि वेळ- दि २८ जानेवारी २०२२, दुपारी ०३.०० ते ०४.३० वाजेपर्यंत वेबीनारची लिंक - https://youtu.be/-I6QwT7A-8I या वेबिनारसाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे तसेच शाळांना ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प

राज्यातली १०० हून अधिक अनुदानित महाविद्यालये नॅकपासून दूर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यात शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांनी स्पापनेपासून एकदाही केलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अशा महाविद्यालयांची संख्या ११ आहे. शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा कळावा, यामुळे सर्व महाविद्यालयांना नॅक बंधनकार करण्यात आले. मात्र, महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून महाविद्यालयाला गुणवत्तेनुसार दर्जा दिला जातो. विद्यार्थ्यांना कॉलेज निवडताना मदत व्हावी, कॉलेजांचा दर्जा निश्चित केला जावा. या हेतूने नॅक मूल्यांकन केल्या जाते. विद्यापीठ अनुदान अयोगाकडून नॅक मूल्यांकन महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाने ही पाऊले टाकली. उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना सूचना दिल्या. राज्यात विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी अनेक नॅक करून घेत नाहीत. मात्र, शासनाचे अनुदान मिळवणारे अनेक महाविद्यालयेही या प्रक्रियेपासून दूर आहेत. राज्यातील अशा महाविद्यालयांवर कारवाईबाबत अनेकदा उच्च शिक्षण विभागाने पत्र दिले. परंतु त्यानंतरही अनेक महाविद्यालये नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले नाहीत. उच्च शिक्षण विभाग

NEET-PG परीक्षेच्या उमेदवारांचे 'मॉप-अप' काऊन्सेलिंग घ्येण्याची IMA ची विनंती

NEET PG Counseling: नीट पीजी परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी 'मॉप-अप' काऊन्सेलिंग आणि 'स्ट्रे व्हॅकन्सी राउंड' घेण्याची विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन () ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली. आयएमएने गुरुवारी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले. उमेदवारांनी त्यांची पदवी परीक्षा उत्तीर्ण करुन मूलभूत पात्रता निकष पूर्ण केले आहेत. तसेच देश वैद्यकीय क्षेत्रातील गंभीर परिस्थितीतून जात असून वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही पद रिक्त ठेवण्याचा धोका पत्करता येणार नाही. 'उपलब्ध आकडेवारीनुसार कट ऑफपेक्षा जास्त उमेदवार निवडले जात नसल्याने अनेक पदव्युत्तर जागा दरवर्षी रिक्त राहतात' असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. नामांकित सरकारी महाविद्यालयांमध्येही पॅराक्लिनिकल आणि मूलभूत विषयांच्या जागा रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताला खूप तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. इच्छुक उमेदवार प्रवेश मिळण्याची वाट पाहत असतात पण पात्रतेच्या निर्बंधांमुळे ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतीही जागा रिक्त नाही हे लक्षात घ्यायला हवे, अशी माहिती आयएमए

Pariksha Pe Charcha 2022:: 'परीक्षा पे चर्चा २०२२' च्या नोंदणीस मुदतवाढ

Pariksha Pe Charcha 2022: परिक्षा पे चर्चा साठी नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहे.त्यामुळे यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आणखी एक संधी आहे. दिलेल्या लिंकवर जाऊन ते ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नोंदणी करू शकतात. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. MyGov वेबसाइटनुसार, आतापर्यंत ११.७७ लाखांहून अधिक विद्यार्थी, २.६५ लाख शिक्षक आणि ८८ हजार पालकांनी PPC २०२२ कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा हा भारत सरकारचा वार्षिक कार्यक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. विद्यार्थी उपलब्ध स्पर्धांपैकी कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.‘परीक्षा पे चर्चा' मध्ये फक्त इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेव्यतिरिक्त विद्यार्थी कमाल ५०० शब्दांमध्ये पंतप्रधानांना एक प्रश्न पाठवू शकतात. अर्ज यशस्वीपणे जमा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. हे सर्टिफिकेट विद्यार्थी

Mhada Recruitment Exam: म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन; रद्द केलेल्या परीक्षेची नवी तारीख जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई म्हाडा प्राधिकारणाची पेपरफुटीच्या प्रकरणाने ऐनवेळी रद्द करावी लागलेली सरळ सेवा भरती परीक्षा () ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असे म्हाडाने गुरुवारी जाहीर केले आहे. यापूर्वी म्हाडाने ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, पेपरफुटीनंतर म्हाडाने सावध भूमिका घेत ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक-अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी आणि ७ ते ९ फेब्रुवारी पर्यंत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. या परीक्षेतील सर्व उमेदवारांना म्हाडाकडून एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावर लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी सूचना म्हाडाच्या परीक्षेविषयी माहितीसाठी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला नियमित स्वरुप

CBSE टर्म २ परीक्षा आणि निकाल कधी? विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट

CBSE Term 2 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(Central Board of Secondary Education, CBSE)दहावी, बारावी टर्म २ बोर्ड परीक्षा २०२२ मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. सध्या सीबीएसईचे विद्यार्थी टर्म १ निकाल २०२२ ची वाट पाहत आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द किंवा ऑनलाइन करा असे आवाहन काही विद्यार्थी सोशल मीडियामध्ये करत आहे. विद्यार्थी सध्या सीबीएसई बोर्ड टर्म २ परीक्षांच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रॅक्टीकल परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. टर्म २ वेळापत्रक २०२२ देखील पुढील आठवड्यापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टर्म २ बोर्ड परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. सीबीएसई टर्म १ निकाल २०२२ सह टर्म २ वेळापत्रक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत प्रॅक्टीकल परीक्षेसोबत थ्योअरी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड १५ फेब्रुवारीपासून प्रॅक्टीकल परीक्षा

MPSC Recruitment: पीएससी ग्रुप सी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

Group C : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र ग्रुप सी पदांसाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आणखी एक संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, आता उमेदवार २ फेब्रुवारीपर्यंत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. याआधी एमपीएससीच्या रिक्त पदांसाठी ११ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करण्यात येणार होता. महाराष्ट्र ग्रुप सीच्या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया (MPSC Group C 2021) २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ( 2022) या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण ९०० पदांची भरती केली जाणार आहे. MPSC Group C Recruitment 2021: असा करा अर्ज स्टेप्स १: अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- mpsc.gov.in वर जा. स्टेप २: होमपेजवरील ऑनलाइन अॅप्लिकेशन पोर्

पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी महापलिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार आठ सहायक प्रशासन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सुधारित आकृतिबंधानुसार पद निर्मिती करण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन आणि मुख्य कार्यालयाला दोन असे एकूण १८ पर्यवेक्षक नेमले जाणार आहे. त्यापैकी सात पदे मंजूर आहेत. उर्वरित ११ पदांची निर्मिती केली जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत १०५ शाळा आहेत; तसेच शहरातील खासगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते. महापालिका व खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तत्काळ करावी लागतात. या कामकाजात सुसूत्रता यावी; तसेच जलद निर्णय घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार; तसेच सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. शिक्षकांना पदोन्नतीद्वारे संधी जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिका

आर्मी शाळांमध्ये ८ हजारहून अधिक पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Recruitment 2022: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society, AWES)अंतर्गत देशातील विविध सैन्य शाळांमध्ये ८ हजारहून अधिक शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत टीजीटी, पीजीटी आणि पीआरटी पदांसाठी अर्ज प्रक्रिया २८ जानेवारी २०२२ रोजी बंद केली जाईल. शिक्षक म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण ८७०० पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी ()अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन पाहणे गरजेचे आहे. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा भरण्यात येणार आहेत. पीजीटी, टीजीटी आणि टीआरटी ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षा, मुलाखत आणि शिकविण्याचे कौशल्य या ३ स्टेप्समधून भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच बीएड आणि किंवा एलिमेंट्री

'आरटीई'चे प्रवेश यंदाही लांबणीवर? शाळांची नोंदणी न झाल्याचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षण हक्क कायद्यां'तर्गत () देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने यंदाही '' प्रवेश लांबणीवर पडणार आहेत. शाळांची नोंदणी होऊ न शकल्याने एक फेब्रुवारीपासून सुरू होणारे प्रवेश आता एक ते दीड महिना लांबण्याची भीती आहे. 'आरटीई' प्रवेशांची शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती. परंतु, अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात २५ टक्के प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी २८ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये करण्यात यावी; तसेच त्यासाठी जास्तीत जास्त १५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात यावा, अशा सूचना संचालकांकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, ही प्रक्रिया अजून पूर्णच झालेली नाही. जोपर्यंत सर्व शाळांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत प्रवेशांच्या जागांची निश्चिती केली जात नाही. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालक अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे शाळांची नोंदणी करायला इतकी दिरंगाई का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आ

राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील कॉलेजांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू होणार आहेत. मात्र, करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनामुळे मार्च, २०२०मध्ये बंद झालेली कॉलेजे १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ऑफलाइन सुरू झाली. त्यावेळी करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी होती. परंतु, पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला ज

NCERT तर्फे अकरावी-बारावी स्वयम ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी सुरु

SWAYAM Online Courses: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (ICSE) अकरावी आणि बारावीच्या नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स (SWAYAM) ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. एनसीईआरटीतर्फे ११ विषयांवर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यामध्ये अकाऊंट्स, बिझनेस स्टडीस, बायोलॉजी, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ciet.nic.in वर ३१ मार्चपर्यंत मोफत व्हर्च्युअल कोर्ससाठी अर्ज करू शकतात. २० डिसेंबरपासून सुरु झाले आहे असून ३१ मे रोजी संपणार आहेत. 'सध्या एनसीईआरटी २० डिसेंबर २०२१ ते ३१ मे २०२२ पर्यंत इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ विषयांमध्ये २८ एमओओसी (MOOC) ऑफर करत आहे. या अभ्यासक्रमांसाठी ३१ मार्चपर्यंत नावनोंदणी करता येईल. करोनाची सद्यस्थिती पाहता ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. NCERT Enrolment: अशी

SSC HSC Exam 2022: दहावी-बारावीसाठी शाळांचा सराव परीक्षांवर भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी आणि विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव व्हावा म्हणून शाळांमध्ये सराव परीक्षा घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये तीन ते चार सराव परीक्षा घेण्याचा विचार असून, लिखाणाचा सराव होण्यासाठी या परीक्षांवर भर दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव करवून घेतला जात आहे. त्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सूचित केल्याने सराव परीक्षांचे आयोजन केले जात आहे. या परीक्षांच्या दरम्यान विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे मत शिक्षकांकडून मांडण्यात येत आहे. भाषेचे विषय, इतिहास-भूगोल यांसारख्या विषयांमध्ये कोणतीही अडचण नाही. मात्र, विज्ञान आणि गणिताच्या अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. यामुळेच परीक्षांप्रमाणेच वि

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र

लसवंत वर्गाबाहेरच; दोन्ही डोस घेऊनही उपेक्षा; महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोना संसर्गाचा धोका फारसा नसल्याने सोमवार, २४ पासून राज्यभरातील विविध ठिकाणी अगदी नर्सरीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे लशीचे दोन्ही डोस घेतलेले महाविद्यालयीन विद्यार्थी अद्याप वर्गाबाहेरच आहेत. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानाकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याची शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यभरातील व वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला. करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला. याचदरम्यान राज्यातील शाळाही बंद करण्यात आल्या. परंतु, करोनाचा धोका फारसा नसल्याचे लक्षात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने मात्र तेरा दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. १५ वर्षांखालील मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही. तरीही हा धाडसी निर्णय घेण्यात आला. परंतु, लशीचे दोन्ही डोस झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाने अद्याप कोणता

Republic Day 2022: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांच्यातील फरक जाणून घ्या

Padma Awards: , आणि पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या असाधारण कार्यासाठी दिले जातात. १९५४ साली पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली. त्यानंतर १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९७ या कालावधीतील अल्प व्यत्यय वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याची घोषणा केली जाते. या तीन पुरस्कारांमध्ये काय फरक आहे? कोण हा पुरस्कार मिळवण्यास पात्र आहे? याची माहिती जाणून घेऊया. कोण करु शकतो शिफारस? पद्म पुरस्कारांची शिफारस राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, केंद्रीय मंत्रालये किंवा विभाग तसेच उत्कृष्ट संस्थांद्वारे केली जाते. तुम्ही स्वतःही या पुरस्कारासाठी अर्ज करू शकता. यानंतर एक समिती या नावांवर विचार करते. पुरस्कार समितीने शिफारस केल्यानंतर, पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती त्यांची मान्यता देतात आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. तीन पद्म पुरस्कार एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत याची माहिती घेऊया. पद्मविभूषण पद्म पुरस्कारांमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्ननंतर हा

मुंबईत शाळांमध्ये पहिल्या दिवशी ७ लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाकाळात तब्बल २२ महिने बंद असलेल्या पूर्व प्राथमिकच्या शाळांचे दार अखेर सोमवारी विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आणि उत्सुकतेने विद्यार्थ्यांनी शाळेच्या रांगा लावून शाळेत हजेरी लावली. असे असले तरी काही पालकांनी अद्याप थोडे थांबण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पूर्व प्राथमिक ते बारावीच्या वर्गांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती आढळून आली. मुंबईतील १६ लाख ३५ हजार ३७० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७ लाख २० हजार ९२ विद्यार्थी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेमध्ये हजेरी लावली. शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने ४ ऑक्टोबरपासून ८ ते १२ तर १५डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने अवघ्या काही दिवसांत राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी पालकांकडून हो

National Voter Day 2022: लोकशाहीचा सर्वात मोठा सण, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व

National : दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस (national voter day)साजरा केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे. २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी १८ वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करते. दरवर्षी मतदार दिनाला एक थीम ठेवली जाते. यंदाची थीम (voter day Theme) 'निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे' ही आहे. भारत निवडणूक आयोग यंदा देशभरात ११ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. राष्ट्रीय मतदार

मेडिकल पीजीच्या जागा वाढल्या; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठीच्या (Medical PG Seats) शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या प्रवेशासाठी राज्याच्या कोट्यामध्ये ९२ जागांची वाढ झाली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार आहे. वैद्यकीय पदवी शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र त्या तुलनेत जागा कमी आहेत. परिणामी दरवर्षी या प्रवेशासाठी चांगलीच चुरस निर्माण व्हायची. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी जागा वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र करोनाकाळात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा वाढविण्यात आल्या. याचबरोबर आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीही करण्यात आली. याचदरम्यान आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अनेक प्राध्यापकांना पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठीची मान्यताही मिळाली. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदा जागा वाढल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात पदव्युत्तर पदवीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये २,४११ जागा आहेत. यापैकी १,२०७ जागा केंद्रीय कोट्यासाठी राखीव आहेत; तर १,२०३ जागा राज्याच्या कोट्यातील आहेत. राज्याच्या कोट्यातील १,२०३ व

औरंगाबादेतील ग्रामीण भागातल्या शाळांबाबत आज निर्णय

औरंगाबाद: शहरातील दहावी ते बारावी पर्यंतचे वर्ग आजपासून (सोमवार) सुरू करण्यास महानगरपालिका प्रशासनाने परवानगी दिली असताना, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुद्धा पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत टास्क फोर्स निर्णय घेणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४६०२ शाळा, महाविद्यालयांत पहिली ते बारावीचे वर्ग चालवले जातात. त्यापैकी ९७३ शहरात तर ३६२९ शाळा ग्रामीण भागात आहेत. तर ग्रामीण भागात १ हजार हजार ३४७ गावांपैकी १६९ गावांमध्ये सध्या करोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण नाही त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आशा ठिकाणी पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यानुसार आज होणाऱ्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान लसीचा किमान एक डोस घेतलेल्या दहावी आणि बार

मुंबईतील पहिला 'सेफ स्कूल झोन' प्रकल्प यशस्वी

Mumbai first Zone: शाळेजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांनी होणाऱ्या अपघातामुळे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास घाबरतात. मुलांचा अपघात होऊ नये ही भीती पालकांच्या मनात कायम असते. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने (BMC) सेफ स्कूल झोनचा प्रकल्प राबवला असून याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. मुंबईतील पहिल्या प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. या सर्वेक्षणात मुंबईतील भायखळा येथील क्राइस्ट चर्च शाळेतील ९३ टक्के मुलांनी आपले अनुभव सांगितले. 'शाळेत जाणे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपे झाले आहे. आता आम्ही शाळेसमोरील रस्त्यावर मोकळेपणाने फिरू शकतो', असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सेफ स्कूल झोनमुळे शाळेजवळ अपघात होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या झेब्रा क्रॉसिंगमध्ये ९.८ टक्के वाहने आपला वेग कमी करत असल्याचे दिसले. या नव्या प्रकारच्या झेब्रा क्रॉसिंगमध्ये आता ४१ टक्के वाहनचालकांनी वाहनांचा वेग कमी केल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांसाठी अनुकूल आणि चालण्यायोग्य स्कूल झोन तयार

'रांचोच्या शाळे'ला सीबीएसई बोर्डाच्या संलग्नतेची प्रतीक्षा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली '' या चित्रपटातील रांचोची शाळा म्हणून प्रसिद्ध झालेल्या लडाखमधील ड्रुक पद्म कार्पो शाळेला तब्बल दोन दशकांपासून प्रतीक्षा असलेली सीबीएसईची संलग्नता यंदा मिळण्याची चिन्हे आहेत. जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळाने अखेर त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. नियमानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ची संलग्नता हवी असल्यास शाळांना त्या राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे आवश्यक आहे. सध्या ही शाळा जम्मू-काश्मीर राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. 'आमच्या शाळेला सीबीएसईची संलग्नता मिळावी, यासाठी आम्ही कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. आमच्याकडे अत्यावश्यक अशी पायाभूत सुविधा आहे. आमचा निकाल उत्तम लागतो. तसेच, आम्ही शिक्षण देताना नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत असलो, तरी आम्हाला जम्मू आणि काश्मीर मंडळाकडून एनओसी मिळत नव्हती,' असे शाळेच्या मुख्याध्यापिका मिंगूर आग्मा यांनी सांगितले. अखेर या महिन्यात शाळेला एनओसी मिळाली असून संलग्नतेसंदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ही संलग्नता मिळेल, अशी आ

NEET PG काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

Counseling: नीट पीजी २०२१ (NEET PG Admission) प्रवेशासाठी काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC)च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic वर उपलब्ध आहे. नीट पीजी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना पहिल्या फेरीचा निकाल (NEET PG Counselling ) पाहता येणार आहे. नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी झाली. त्यापूर्वी जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोनदा परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. या काऊन्सेलिंगच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. निकालानंतर उमेदवार २३ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. NEET-PG २०२१ साठी वाटप केलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि शिक्षण शुल्क भरावे लागेल. समुपदेशनाची दुसरी फेरी ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. ज्या अंतर्गत उमेदवारांना डिएनबी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येईल. तर तिसरी फेरी २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा. होमपेजव

दहावी, बारावी परीक्षा: सवलतीच्या कलागुणांचा प्रश्न सुटला; क्रीडागुणांचे काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये यंदा सवलतीच्या कलागुणांचा पेच सुटला असून, शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. दरम्यान सवलतीच्या क्रीडा गुणांसंदर्भात अद्यापही काही निर्णय झालेला नाही. मागील २ वर्षांत शाळाच बंद असल्याने दहावी व बारावीच्या या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्रीडाप्रकारात भाग घेणे, सहभाग दर्शविणे शक्य झाले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची चूक काय असा प्रश्न विद्यार्थी पालक व क्रीडा शिक्षकांकडूनही होत आहे. मागील वर्षभरात करोनाच्या कारणास्तव शाळा बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष क्रीडास्पर्धांत, प्रकारांत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र यामुळे ते दहावी बारावीच्या वर्षांत सवलतीच्या क्रीडागुणांपासून वंचित राहू नयेत अशी अपेक्षा क्रीडा व युवक सेवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यंदाच्या दहावी बारावी परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांना यापूर्वी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडाप्रकारांत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण द्यावेत आणि तयातही नियमावली जाही

School Reopen in Maharashtra 2022: आजपासून 'या' जिल्ह्यांत शाळा सुरू, करोनाच्या पार्श्वभूमिवर पालिकेचा मोठा निर्णय

औरंगाबाद : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज, २४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. पुणे, पिंपरी, नागपूर यासारख्या अनेक जिल्ह्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. येत्या काही दिवसांत आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका स्थानिक प्रशासनांनी घेतली आहे. राज्य शासनाने नुकतीच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला होता. औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून (ता. २४) सुरू होत आहेत. करोना पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनांनी तयारी केली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्याच शाळेत प्रवेश असेल असे शाळांकडून विद्यार्थ्यांना मॅसेजद्वारे कळविण्यात आले. काही शाळांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यास आधी प्राधान्य असेल, असे संकेत दिले आहेत. ग्रामीण भागात इयत्ता पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात असा प्रस्ताव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती सोमवारी याबाबत स्पष्ट करणार आहे. नाशिक शहरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील शाळा १०० टक्के क्षमे

शाळांची घंटा आजपासून पुन्हा घणघणणार; अनेक चिमुकल्यांचं शाळेत पहिलं पाऊल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाची साथ सुरू झाल्यानंतर बंद झालेल्या टप्प्याटप्प्याने सुरू होत होत्या. मात्र जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेच्या भीतीने पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा आता पुन्हा आज, सोमवारपासून सुरू होत आहेत. आजपासून पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू होत असल्याने आतापर्यंत शाळेत पाऊल न ठेवलेले विद्यार्थी प्रथमच शाळेत जाण्यास उत्सुक आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील प्रमुख शहरांतील शाळा ३ जानेवारीपासून अणि त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा या बंद करून त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू करत सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावरून नाराजी आणि विरोध झाला. रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी पालक, स्वयंसेवी संस्था व शिक्षणतज्ज्ञांनी केली होती. त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यानंतर त्याला सरकारने हिरवा कंदील दिला व त्यानंतर राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होत आहेत. काही शहरांत शाळा स

रणजितसिंह डिसले गुरुजींना १५३ दिवसांची रजा मंजूर; सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाची नमती भूमिका

सोलापूर, प्रतिनिधी: सोलापूर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रभर चर्चा होत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्यासाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांना रजा मिळाली आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे. शिक्षण विभागाने नुकतीच त्यांची अध्ययन रजा मंजूर केली आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच एकूण १५३ दिवसांसाठी त्यांना रजा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालावर पडदा टाकून सुट्टी मंजूर केल्याची देखील चर्चा सुरू आहे.शिक्षण विभागामार्फत नमती भूमिका घेतल्याने डीसले यांना रजा मंजूर झाली आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यामध्ये लक्ष घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिले होते. सुट्टीच्या दिवशी रजा मंजूर ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही परदेशात स्कॉलरशीपसाठी जाण्याकरता डिसले यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यांच्याबद्

सात दिवसांत ७५ कोटी सूर्यनमस्कार! नागपूर विद्यापीठाचा खास उपक्रम १ फेब्रुवारीपासून

म.टा.प्रतिनिधी, नागपूर आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक जागृती करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत घालण्याचा उपक्रम १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान विविध कॉलेजांमध्ये राबविला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे आयोजन आहे. या अभियानांतर्गत कॉलेजांनी सकाळी सात ते आठ या वेळेस कॉलेजांमध्ये सूर्यनमस्कार घालावेत. सर्वोत्तम प्रतिसाद देणाऱ्या कॉलेजांना जिल्हानिहाय प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. जेथे प्रत्यक्ष शक्य नाही, तेथे ऑनलाइन स्वरूपात हा उपक्रम घेण्यात येईल, असे विद्यापीठाने कळविले. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि क्रीडा भारतीच्या सहकार्याने सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद बारहाते प्रमुख अतिथी होते तर पी.डब्ल्यू.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्

UGC NET जून २०२१, डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर

2021: विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२० (UGC NET 2020, 2021 ) उत्तरतालिका जाहीर केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डिसेंबर आणि जून टप्प्यातील यूजीसी नेट २०२१ च्या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांची उत्तरे तपासता येणार आहेत. वेबसाइट तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात. यूजीसी नेट उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. त्यानंतर होमपेजवर यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ साठी लिंकवर क्लिक करा. स्क्रिनवर उत्तरतालिकेचे पेज खुले होईल. यावर ऍप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. उत्तरतालिका डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआउट घ्या. यूजीसी नेट उत्तरतालिका डाऊनलोड केल्यानंतर, उमेदवारांना त्यांची उत्तरे तपासा.

पालघर जिल्ह्यातल्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून

म. टा. वृत्तसेवा, पालघर पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनी दिले आहेत. इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा कोविड-१९च्या परिस्थितीनुरूप सुरू करण्यात येणार असल्याचे आपत्ती विभागाने म्हटले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर २० दिवसांपूर्वी राज्यातील केजीपासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळा व कॉलेजेदेखील बंद करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दिले. बालवाडी ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाला योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, पालघर जिल्ह्यात या सर्व शाळा सुरू न होता, केवळ आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० शाळांमधील ७२

Corona Effect: २०२२ मध्ये बेरोजगारांची संख्या २०.७ कोटींपर्यंत पोहोचेल- रिपोर्ट

Corona Effecr: करोनामुळे जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असाच फटका भविष्यातही बसणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. २०२३ पर्यंत जागतिक स्तरावर बेरोजगारांची संख्या प्री-कोविड पातळीच्या वर राहील असा अंदाज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ने वर्तविला आहे. या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये जगातील बेरोजगारांची संख्या २०.७ कोटी असेल. ही संख्या २०१९ च्या तुलनेत २.१ कोटी अधिक आहे. जिनिव्हा येथील यूएन एजन्सीने २०२२ मध्ये जगभरातील रोजगाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आयएलओच्या अहवालानुसार,जागतिक स्तरावर कामाच्या तासांमध्ये घट झाली. ही घट २०१९ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ५.२ कोटी पूर्ण रोजगार इतकी आहे. मे २०२१ मध्ये ही कमतरता २.६ कोटी इतकी असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जागतिक कामगार बाजारांवर करोना प्रादुर्भावाचा मोठा परिणाम झाला आहे असे आयएलओच्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स रिपोर्ट २०२२ मध्ये म्हटले आहे. जागतिक बेरोजगारी किमान २०२३ पर्यंत करोनापूर्व पातळीच्या वर राहील असे यात म्हटले आहे. भारतात बेरोजगारी करोना काळाचा परिणाम भारतातही पाहायला मिळत आहे. भारतात देख