Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

दिल्लीत शाळांना सुरुवात; विद्यार्थी म्हणतात, 'भीती आहे पण आम्हाला अभ्यास करावा लागेल'

Schools reopen: देशाची राजधानी दिल्लीमध्ये आजपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. इयत्ता नववी ते बारावीसाठी शाळा उघडण्यात आल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला वर्गात जाण्यास सक्ती केली जाणार नाही हे दिल्ली सरकारने स्पष्ट केल्यामुळे शाळांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. दरम्यान दिल्लीतील एका शाळेतील दहावीची विद्यार्थिनी कुमकुम म्हणते, 'भीतीची भावना आहे यात शंका नाही पण शेवटी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला बसावे लागेल.' जिथे भीतीचे वातावरण कमी आहे तिथे पुन्हा शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्साही आहेत. बरेच विद्यार्थी आपल्या मित्रांना भेटण्यास उत्सुक आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वर्गांवर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम विनोद नगरमधील सर्वोदय कन्या विद्यालयाचे बारावीचे विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाइन वर्गांपेक्षा ऑफलाइन वर्गात जाणे छान वाटते. आम्ही सर्व मित्र या दिवसाची वाट पाहत आहोत.' दिल्ली सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याने दिल्लीतील अनेक खासगी शाळांनी किमान एक आठवडा हा निर्णय पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांची संमती हे यामागचे प्

दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्यच; निर्णयाचे उल्लंघन केल्यास शाळांना १ लाखांचा दंड!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील सर्व मंडळांच्या तसेच माध्यमांच्या शासकीय शाळा आणि खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात सुधारणा करून आता त्यात 'मराठी भाषा सक्तीचा' असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सोमवारी नवीन निर्णय काढला. या निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषिक शाळांमध्ये अनिवार्य होणार आहे. मराठी विषय सक्तीच्या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद निर्णयात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याचे आदेश यात नमूद करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या आदेशात इयता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय (द्वितीय) शिकवण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यात '' असा उल्लेख नव्हता. अनेक शाळांनी शासन आदेशातील याच त्रुटीवर बोट ठेवत मराठी विषय हा द्वितीय भाषा म्हणून शिकवण्यास सुरुवात केली. सरक

Maharashtra TET 2021 साठी नोंदणीची तारीख वाढवली, 'असा' करा अर्ज

: महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती (Teacher jobs) साठी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MAHATET 2021) अद्याप ज्या उमेदवारांनी अर्ज केला नाहीय त्यांच्यासाठी संधी आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट काऊन्सिल ऑफ एक्झामिनेशनने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या नोटिफिकेशननुसार ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल ते महाराष्ट्र टीईटी २०२१ साठी अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकता. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. नोंदणी प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. २५ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख होती. पण (Maharashtra TET 2021) अर्ज करण्याची तारीख ५ सप्टेंबर करण्यात आली आहे. MAHATET 2021 साठी असा करा अर्ज स्टेप १ - अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जा. स्टेप २- होमपेजवर 'महाटी २०२१ ऑपरेशन' अंतर्गत 'नवी नोंदणी' वर क्लिक करा स्टेप ३- रजिस्टर करा आणि पोर्टलवर लॉगिन करा स्टेप ४ - महत्वाची माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरुन पेमेंट करा स्टेप ५- फॉर्म सबमिट करा आणि भविष्य

‘कोविन’मध्ये गर्भवतींच्या नोंदणीचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी

सरकारी केंद्रात गर्भवतींनी स्वत:हून माहिती दिल्यास स्वतंत्रपणे नोंद केली जाते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WAghDm

सरकार कोणत्याही सणांविरोधात नव्हे तर करोनाच्या विरोधात -मुख्यमंत्री

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3zCcjs6

गणेशोत्सवावर तरी निर्बंध नकोत – शेलार

गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत, अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे.  from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WB3Xmi

करोनाबाधित बालकांवर पालकांनाही लक्ष देणे शक्य

मुलाला करोनाची बाधा झाली आणि घरातील इतर व्यक्तीला नसेल तर अशावेळी कुटुंबाची मोठी पंचाईत होते from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3kIzgU2

राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीचे विस्तारीकरण रखडले

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त १२ हेक्टर क्षेत्र सिंह सफारीसाठी वापरले जात होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3Bv3FvO

उन्नत मार्गिके चे ४० टक्के काम पूर्ण

पाचवी-सहावी मार्गिका कुल्र्याहून सीएसटीपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3t6zXKD

शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेचा पुढाकार

म्हाडाच्या माध्यमातून इतर तीन बीडीडी चाळींप्रमाणे शिवडीचाही पुनर्विकास करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38uJG3W

सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीबाबत न्यायालयाकडून चिंता

उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या प्रशासकीय समितीची नुकतीच आढावा बैठक झाली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3zFt31G

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत अद्याप नागरी संरक्षण केंद्र का नाही?

गृहसचिवांनी स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38uJFNq

अकरावी प्रवेशांच्या पहिल्या फेरीनंतर ८० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या यादीत प्रवेशास पात्र ठरलेल्या एक लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. याचबरोबर विविध कोट्यांमध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थी मिळून एकूण ८० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश निश्चित झाले आहेत. आता दुसरी गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी यावर्षी मुंबई विभागात अर्ज केलेल्या दोन लाख दोन हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या यादीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थी पहिल्या यादीत प्रवेशास पात्र ठरले होते. यापैकी ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीचा पर्याय निवडला आहे. तर पहिला पसंती क्रमाचे कॉलेज मिळवलेल्या ६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले तर सुमारे १० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेलेच नसल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना आता नियमित प्रवे

मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास पाऊस तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार कोसळणार

सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3t0nWX0

करोना काळात शाळेत जाणाऱ्या मुलांना असा द्या आधार; पालकांसाठी महत्वाची संवाद पद्धत

Emotionally support: काळात वर्षभरापेक्षा जास्त काळ घरी राहिलेल्या मुलांसाठी पुन्हा शाळा सुरु होत आहेत. अशावेळी पालकवर्गाच्या मनात थोडीशी अनिश्चितता आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये नैराश्य आणि चिंतेच्या लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. या काळात मुलांना शाळेत परत पाठवणे ही एक महत्त्वाची पायरी आहे पण यासाठी संपूर्ण घराचा पाठींबा असणे गरजेचे आहे. जेव्हा मुलांना वर्गात आणि घरी दोन्हीकडून सहकार्य मिळते तेव्हा ते सर्वात यशस्वी होतात असे म्हटले जाते. वॉटरलू विद्यापीठाचे डिलन थॉमस ब्राउन, कॅनडाच्या यॉर्क विद्यापीठाचे हिथर प्राइम आणि टोरंटो विद्यापीठातील जेनिफर जेनकिन्स आणि मार्क वेड यांच्या टीमने अशा लक्षणांना सामोरे जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी योजना आखली आहे. ही मंडळी करोना काळात मुलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये उद्भवलेली उदासीनता, चिंता आणि मानसिक आरोग्याचा अभ्यास करत आहेत. साथीच्या रोगाचा कसा परिणाम झाला? दक्षिणी ओंटारियोमधील कौटुंबिक विज्ञान संशोधन गटाने अलीकडेच तीन संशोधन अहवाल प्रकाशित केले. ज्यामध्ये साथीच्या रोगाचे नातेसंबंध आणि मुलांच्या आणि कुटुंबांच्या मानसिक आरोग्याव

ग्रामीण बँकांमध्ये स्केल I अधिकारी भरतीसाठी प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS Score Card 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection or IBPS) ने सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर प्राथमिक परीक्षा २०२१ (IBPS RRB PO Prelims Result 2021) चा निकाल जाहीर केला आहे. IBPS ने ३० ऑगस्ट २०२१ रोजी ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स ला बसलेल्या उमेदवारांचे गुण ऑनलाईन जाहीर केले आहेत. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटibps.in वर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन निकाल तपासू शकतात. उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुणपत्रिका डाउनलोड करता येऊ शकते. RRB PO Score Card 2021: असे पहा स्कोअरकार्ड उमेदवारांना त्यांचे सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स स्कोअर कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा, होमपेजवर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरावी. लॉगिन केल्यानंतर उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका पाहता येईल भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा आयबीपीएस सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल १ प्राथमिक परीक्षा केवळ पात्रता परीक्षा आहे. IBPS ने परीक्षेचे गुण नि

नऊ विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे एका शिक्षिकेची धडपड!

पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भावनेतून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका () पल्लवी गायकवाड या डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन ज्ञानदानाचे काम करीत आहे. राज्यात ऑनलाइन शिक्षण सुरू असताना, गायकवाड त्यांच्या शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना वस्तीच्या ठिकाणी, समाज मंदिरात, घरी जाऊन शिकवले. आताही राज्यातील प्राथमिक शाळा बंद असतांना, सर्वांच्या संमतीने गायकवाड यांची शाळा सुरू आहे. राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२०पासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचा पद्धतीने शाळा सुरू केल्या. मात्र, दुर्गम ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षणाचा फायदा होण्याबाबत साशंकता होती. ही बाबच लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कोळावडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका साधारण दीड व

टप्प्याटप्प्यांत वर्ग, चार तासांची मर्यादा; शाळा सुरू करण्यासाठी बालरोग टास्क फोर्सचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे शाळा सुरू करण्याविषयी (schools reopening) राज्याच्या ने शाळांसाठी वैद्यकीयदृष्ट्या तयार केलेली नियमावली शिक्षण विभागाने स्वीकारली आहे. आरोग्याचे भान ठेवत टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करणे, चार तासांची मर्यादा आणि सुरक्षित अंतर यांसारख्या महत्त्वाच्या नियमांची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असून, शाळा कधी सुरू होणार याविषयी विविध तर्क लढवण्यात येत आहेत. 'बालरोग टास्क फोर्सने वैद्यकीयदृष्ट्या शाळांमध्ये मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत सल्ला दिला आहे. शाळा सुरू होतील, तेव्हा दक्षता कशी घेतली पाहिजे, काय प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याची नियमावली तयार करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले,' असे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. राज्य सरकारने नियमावलीचा स्वीकार केला असून, शाळा सुरू होतील, तेव्हा शिक्षण विभागाकडून तयार होणाऱ्या 'एसओपी'मध्ये त्याचा समावेश केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे.

SSC कॉन्स्टेबल GD भरतीसाठी उमेदवारांना शेवटची संधी, 'येथे' करा अर्ज

Constable GD Exam: आयोगातर्फे (SSC) दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सशस्त्र पोलीस दल (CAPF), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), सचिवालय सुरक्षा दल (SSF) मध्ये कॉन्स्टेबल () पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण २५ हजार २७१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी २२ हजार २४२ पदे पुरुष कॉन्स्टेबल आणि २ हजार ८४७ महिला कॉन्स्टेबलची पदे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३१ ऑगस्टपर्यंत अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी कमी वेळ राहिला असून ज्यांनी अद्याप काही कारणामुळे यासाठी अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. महत्वाच्या तारखा अर्ज प्रक्रियेची सुरु झाल्याची तारीख - १७ जुलै ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ ऑगस्ट (रात्री ११.३० वाजेपर्यंत) ऑनलाईन फी जमा करण्याची शेवटची तारीख - २ सप्टेंबर (रात्री ११.३० वाजेपर्यंत) ऑफलाइन चलान तयार करण्याची शेवटची तारीख - ४ सप्टेंबर (रात्री ११.३० वाजेपर्यंत) चलानद्वारे फी जमा करण्याची शेवटची

दहीहंडीसाठी भाजप, मनसे आक्रमक

नियम धुडकावून दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांना आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WxXKHM

राज्यपालांबरोबर मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mMz60w

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे मनुष्यबळ अपुरे

उपनगरीय रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेची मदार असलेल्या लोहमार्ग पोलीस दलाला अपुऱ्या मनुष्यबळामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3ju8pM7

भाजीविक्रेते, फेरीवाले, तृतीयपंथी हक्काच्या घरापासून दूर

म्हाडा सोडतीत सामाजिक आणि इतर आरक्षणाअंतर्गत काही घटकांना सामावून घेण्यात आले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38FQX1b

पाणीपट्टीची जाचक अट रद्द?

पाणीपट्टीच्या विवादित देयकांची प्रकरणे नोंदवताना देयकांमधील ५० टक्के भरण्याची अट काढून टाकण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3Dvs3zc

पालिका कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3jr8tMK

“राज्यात सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का?”; ठाण्यातील ‘त्या’ घटनेवरून शेलारांचा संतप्त सवाल!

“महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते.” असं देखील म्हणाले आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3zBumPa

इमारत सील, गेटवर पोलीस, बाहेरच्यांना बंदी अन्… असा आहे BMC चा नवा कोविड प्लॅन

मुंबईत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट पाहता प्रशासन सज्ज झालं आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WzmWgG

FYJC Online Admission: पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ

मुंबई: राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिक या पाच महानगर क्षेत्रात अकरावी प्रवेशांसाठी (FYJC Online Admission 2021) विविध कागदपत्रे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी सादर करायची आहेत. त्यामुळे प्रवेश निश्चितीसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या यादीनुसारचे प्रवेश घेता येतील. ही मुदत सोमवारी ३० ऑगस्ट रोजी संपत होती. ज्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रवर्गानुसार प्रवेश अलॉट झाले असतील त्यांच्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार, शिक्षण संचालकांनी काही सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - - ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेला आहे, त्यांना जात प्रवर्गाबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करायची आवश्यकता नाही. - ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्यांनी त्या प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास असे विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र असतील. - ज्या विद्

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात

AAI Recruitment 2021: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (Airports Authority of India) मार्फत सीनियर असिस्टंट (Sr. Assistant) पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या अर्ज प्रक्रियेची मुदत लवकरच संपणार आहे. या पदांसाठी जुलैमध्ये सुरू झालेली रजिस्ट्रेशन प्रक्रिया AAI ३१ ऑगस्ट २०२१ रोजी बंद करणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांच्याकडे अजूनही एक शेवटची संधी आहे. अखेरच्या मुदतीनंतर कोणताही ऑनलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून २९ पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील वरिष्ठ सहायक (ऑपरेशन) - १४ पदे वरिष्ठ सहायक (वित्त) -६ पदे वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - ९ पदे या पदांवर किती मिळेल पगार ? वरिष्ठ सहायक (ऑपरेशन्स), वरिष्ठ सहायक (वित्त) आणि वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) या तिनही पदांसाठी ३६ हजार ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २९ जुलै रोजी हे नोटिफिकेशन जाहीर केले होते. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ३१ ऑ

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात ३३४ जागा रिक्त

2021: जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३४ जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण आरोग्य भरती अंतर्गत आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदांच्या जागा एकूण ३३४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करावा. २१ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या भरती अंतर्गत खेळाडू, माजी सैनिक, महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन श्रेणीनुसार पगार मिळणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवार दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्य

NEET परीक्षार्थींचा भाषेचा अडसर दूर, मराठी विद्यार्थ्यांना शब्दकोशाची मदत

NEET Dictionary in marathi : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या स्थानिक माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी, पुण्यातील LFU (Lift for Upliftment) या संस्थेने नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCRET) अभ्यासक्रमात इंग्रजी ते मराठी शब्दकोश सुरू केला आहे. NEET साठी विद्यार्थी मराठी भाषेतून शिक्षण घेऊ शकतात पण मराठीत कोणतीही पाठ्यपुस्तके किंवा संदर्भ पुस्तके उपलब्ध नाहीत. आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भाषा अडथळा बनत आहे. अन्यथा त्यांच्यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्याची क्षमता आहे. अशा NEET साठी पात्र गरजू विद्यार्थ्यांना LFU ही संस्था मोफत प्रशिक्षण देतात 'सरकारी आकडेवारीनुसार, ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये मराठी भाषेत NEET असावे या पर्यायाची निवड केली होती. दुर्दैवाने, मराठी भाषेत कोणतेही पाठ्यपुस्तक किंवा संदर्भ पुस्तक नव्हते.' असे एलएफयूचे उपाध्यक्ष डॉ. फारूक फरास म्हणाले. इंग्रजी ते मराठी शब्दकोशात NCERT इयत्ता अकरावी आणि बारावीच्या रसायन

NCHMCT JEE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर

JEE 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () परीक्षेची उत्तरतालिका आपली अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाहीर केली आहे. २९ ऑगस्ट रोजी एनटीएने ही आन्सर की उपलब्ध केली. विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेसोबत प्रश्नपत्रिका आणि त्यांनी दिलेली उत्तरेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी जर एखाद्या उत्तरावर असमाधानी असतील तर त्यांना त्यासाठी हरकत नोंदवता येईल. नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेटमेंट कोर्सेसच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते NCHMCT JEE 2021 चा अंतिम निकाल अंतिम आन्सर कीच्या आधारे निश्चित केला जाईल. उमेदवार nchmjee.nta.nic.in वरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतील. स्कोअरकार्डमध्ये, उमेदवाराने मिळवलेले कच्चे गुण आणि अखिल भारतीय गुणवत्ता नमूद केली जाईल. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेचे वाटप केले जाईल. हा निकाल केवळ या शैक्षणिक वर्षासाठी वैध राहील. पुढील पद्धतीने विद्यार्थ्यांना NCHMT JEE 2021 ची आन्सर की डाऊनलोड करता येईल - १: अधिकृत वेबसाइट- nchmjee.nta.nic.in वर जा २:‘Display question

IIFT Entrance Exam 2021: एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज सप्टेंबरपासून

द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरन ट्रेड (Indian Institute of Foreign Trade, IIFT)एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) च्या प्रवेशांसाठी संगणकीकृत प्रवेश चाचणी घेणार आहे. २०२२-२४ या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी रविवार, ५ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाी अर्ज करायचा आहे, ते .ac.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. NTA ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात/सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात अधिकृत अधिसूचना जारी करेल आणि परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालेल. CBT साठी नोंदणी शुल्क SC/ST/transgender/PWD उमेदवारांसाठी १००० रुपये आणि इतर श्रेणींसाठी २५०० रुपये आहे. शुल्क डेबिट/ क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएम आणि यूपीआय सेवांद्वारे भरता येते . परदेशी नागरिक/ अनिवासी भारतीय १-१५ जानेवारी पासून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या GMAT स्कोअर आणि IIFT कॅम्पसमध्ये वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. देशातील ६८ वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि

Career In Commerce: कॉमर्समधील थोडे 'हटके' पर्याय

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर Career In Commerce: हे नक्कीच बीकॉम आणि बँकिंगहून कितीतरी अधिक आहे. कॉमर्स [वाणिज्य] पार्श्वभूमीचा विद्यार्थी नेहमीच अर्थव्यवस्थेच्या या क्षेत्रात येण्यास प्राधान्य देतो. वाणिज्य शाखेतील पदवीधराचे कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये- प्रामुख्याने बँका आणि विमा कंपन्यांमध्ये काम करणे हे उद्दिष्ट असते. सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, बँकिंग, विमा हे अनेकांचे स्पष्ट पर्याय आहेत. परंतु पारंपरिक अभ्यासक्रम/ करिअर व्यतिरिक्तही इतर अनेक पर्याय आहेत. वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेली काही अपारंपरिक क्षेत्रेही आहेत. ० अॅक्चुरियल सायन्स अॅक्च्युअरीज म्हणजे विमा उद्योगातील गुंतलेल्या जोखमींचे मूल्यांकन करणारे व्यक्ती. व्यवसायावर परिणाम करणाऱ्या विविध भविष्यातील घटनांशी संबंधित जोखीम आणि अनिश्चितता निश्चित करण्यासाठी अॅक्च्युअरीज गणिती समीकरणे, आकडेवारी आणि आर्थिक सिद्धांत वापरतात. जर तुम्हाला संख्या, आकडेवारी आणि डेटा विश्लेषणासह काम करायला आवडत असेल, तर हा एक उत्कृष्ट करिअर पर्याय असू शकतो. ० सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर [सीएफपी] आर्थिक नियोजक, धोरणात्मक आर्

School Reopen: दिल्लीतील शाळा १४ निर्देश पाळून सुरु होणार, जाणून घ्या

Delhi School Reopening Rules: दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून नववी ते बारावीसाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि कोचिंग क्लासेस सुरु होणार आहेत. दिल्ली डिसास्टर मॅनेजमेंट अथोरिटीने यासंदर्भात निर्देश जाहीर केले आहेत. यासाठी डीडीएमएच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले होते. कोरोनाच्या घटत्या केसेस पाहता मुलांच्या शिक्षणाचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेऊन हळूहळू दिल्लीत शाळा उघडल्या जात आहेत. आपल्याला जीवन पुन्हा रुळावर आणावे लागेल आणि मुलांचे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल असे ते म्हणाले. १४ निर्देशांचे पालन करावे लागणार १)शाळेत येणारे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. नसतील तर त्याला प्राधान्य द्यावे लागेल. याची शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करावी २)वर्ग खोलीतील आसन क्षमतेच्या जास्तीत जास्त ५० टक्के मुले एकावेळी वर्गात उपस्थित राहतील. ३) प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगसाठी वेगवेगळा फॉर्म्युला असेल. ४)सकाळ आणि संध्याकाळच्या शिफ्ट शाळा सुरु राहतील. दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर असेल. ५)मुला

वर्ध्याच्या ग्रामीण आरोग्य विभागात १८७ जागा रिक्त, जाणून घ्या डिटेल्स

Wardha : वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अनुभव यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. जिल्हा परिषद, वर्धा अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वर्ध्याच्या ग्रामीण आरोग्य विभागात एकूण १८७ जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीअंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदांचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन माध्यमातून पाठवायचा आहे. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती

नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती

Nashik : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक ग्रामीण आरोग्य विभागाच्या अंतर्गत एकूण ६० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना यासंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकले. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून १ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान अर्ज पाठवू शकतात. आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त जागांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्या

ऑफलाइन वर्ग सुरु होणार? जेएनयू, डीयू आणि जामिया विद्यापीठ घेणार बैठक

Offline Classes: देशभरातील करोनाची आकडेवारी कमी होताना दिसत असताना ऑफलाइन वर्ग सुरु करण्याबाबत विचार केला जात आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (), दिल्ली विद्यापीठ (DU) आणि जामिया मिलिया इस्लामिया (JMI) या विद्यापीठांनी वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अंतर्गत बैठका बोलावली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी १ सप्टेंबरपासून सर्व महाविद्यालये पुन्हा सुरू केली जाऊ शकतात असे विधान केले. त्यानंतर या विद्यापीठांनी बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली विद्यापीठाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार करोना केसेसमध्ये घट दिसू लागल्याने विज्ञान सायन्स शाखेसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. पण विद्यापीठ शिक्षकांच्या एका विभागाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर डीयूने आपला निर्णय पुढे ढकलला. ३१ ऑगस्टला आमची कार्यकारी परिषदेची बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही नियोजन करू आणि आणखी एक बैठक घेऊ असे दिल्ली विद्यापीठाचे रजिस्टार विकास गुप्ता यांनी सांगितले. आम्ही १ सप्टेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करू शकत नाही. जेव्हा कधी आम्ही पुन

Career In Agriculture: शेतीचा करा अभ्यास

आनंद मापुस्कर Degree courses in : शेतीमधल्या करिअरविषयी जाणून घेत असताना कृषी विद्यापीठांमध्ये कोणकोणत्या विषयांवर पदवी अभ्यासक्रम आहेत हे आपण जाणून घेतले. त्यामध्ये वन, दुग्ध तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, हॉर्टिकल्चर, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी माहिती घेतली. आता कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम, त्यांची वैशिष्ट्ये, प्रवेश प्रक्रिया यावर एक नजर टाकू. कृषी अभ्यासक्रम महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत. ० महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ० डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ० वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ० डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चारही कृषी विद्यापीठांमध्ये चार वर्षे कालावधीचे ७ कृषी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृषी पदवी अभ्यासक्रमांनादेखील एम.एच.टी.सी.ई.टी. प्रवेश परीक्षेच्या गुणांनुसार प्रवेश दिले जातात. कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी हे सर्व विषय घेऊन उत्तीर्ण होणे योग्य ठरेल. काही अभ्यासक्रमांसाठी १२वीला गणित किंवा जीवशास्त्र विषय नसती

राज्यातील सीईटी प्रवेश परीक्षा रखडल्या; विलंबामुळे अभ्यासाचे वेळापत्रक पाळणे अवघड

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक () अद्याप जाहीर झालेले नाही. यात विविध अभ्यासक्रमांना मान्यता देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांनी सर्व राज्यांसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक दिले आहे. आता परीक्षा जाहीर झाल्या तरी हे वेळापत्रक पाळणे अवघड होणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंन्ट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थातील सुमारे चार लाख जागांवरील प्रवेश हे प्रवेश पूर्व परीक्षांच्या गुणांवरच दिले जातात. यंदा या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्टता दिलेली नाही. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांना मान्यता देणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने इंजिनीअरिंग प्रवेशाची ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर सर्व प्रवेश प्रक्रिया २५ ऑक्टोबरपूर

GATE 2022 परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात, जाणून घ्या डिटेल्स

2022: ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट आयआयटी खडगपूर- iitkgp.ac.in, gate.iitd.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ()साठी अर्ज करू शकतात. या वेळी गेट २०२२ ची परीक्षा आयआयटी खडगपूर च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उमेदवार एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात पण एकच अर्ज भरला जाईल. Date: गेट २०२२ परीक्षा केव्हा? गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खडगपूरने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. schedule: पाहा संपूर्ण वेळापत्रक गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- ३० ऑगस्ट २०२१ रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१ लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१ परीक्षेची तारीख

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशांची तिसरी गुणवत्ता यादी आज

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज, सोमवारी जाहीर होणार आहे. मात्र दुसऱ्या यादीतच नॅकचा 'अ' दर्जा असलेल्या कॉलेजांच्या जागा भरल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची यापूर्वीच निराशा झाली आहे. तरीही तिसऱ्या गुणवत्ता यादीपूर्वी काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आणि त्यामुळे जर काही जागा रिक्त झाल्या तर प्रवेश मिळू शकेल या आशेवर हजारो विद्यार्थी प्रतीक्षा करित आहेत. यंदा बारावीच्या निकालात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशात अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. यामुळे तिसऱ्या गुणवत्ता यादीची अपेक्षा अशा विद्यार्थ्यांना आहे. दुसऱ्या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांमध्ये कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सोमवार

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा-सावंत

सचिन वाझे याने देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये बार, हॉटेलमालकांकडून गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2Wti3pO

‘विद्रोहीचा खंदा पुरस्कर्ता, मित्र, मार्गदर्शक हरपला’

गेली काही वर्षे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची सातत्यपूर्ण भूमिका घेतली होती from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3ysALe7

when schools wil bel started?: राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यंमत्री टोपे यांचे मोठे विधान, म्हणाले...

जालना: जेथे करोनाचे () पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत अशा भागात टास्क फोर्सचा सुरू करण्याबत विचार सुरु आहे, असे महत्वाचे विधान राज्याचे आरोग्य मंत्री (Rajesh Tope) यांनी केले आहे. तसेच, ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही टोपे म्हणाले. मात्र, अशा भागांमध्ये शाळा नेमक्या कधी सुरू होणार त्याबाबत आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. (health minister has said that schools could be started in areas with low corona) राज्यात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असतील तर शाळा सुरू करणे शक्य होणार आहे. यासाठी आता राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यातील करोनाचा धोका टळलेला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्री टोपे यांनी केरळ राज्याचे उदाहरण दिले आहे. केरळमध्ये ओणम उत्सवामध्ये ३० ते ३५ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला होता. हे पाहता आपल्याला सावध होण्य

लहान मुलीच्या गालाला हात लावला म्हणून अटक; लैंगिक अत्याचार नसल्याचं सांगत हायकोर्टाने केली सुटका

जुलै २०२० पासून कोठडीत ठेवण्यात आलेल्या आरोपीला जामीन from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3kD8lsT

प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन

'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WB2wna

रुग्णवाढ नियंत्रणासाठी पालिका सरसावली

व्यक्ती बाधित असल्याचे आढळल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या साधारण चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केल्या जात होत्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3t7ZTWx

सर्वाधिक खटले असलेले नेते भाजपमध्ये -मलिक

भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3BkJIaX

राज्यात शुक्रवारी विक्रमी लसीकरण

दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mDoO2V

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार राज्याने हा बदल केलेला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2UUPIrs

बाधितांच्या संपर्कातील सर्वांच्या चाचण्या

व्यक्ती बाधित असल्याचे आढळल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या या साधारण चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केल्या जात होत्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3Bq3UIL

आगीच्या घटना टाळण्याची जबाबदारी रुग्णालयांवर

करोनाकाळात गेल्या वर्षभरात राज्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना आगी लागून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडले. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mP0YB4

शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथसिंह यांच्या विधानाचे पडसाद

राजनाथ सिंह यांनी चुकीच्या व ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3Bnc1Ws

ऑनलाइन शिक्षणामुळे डिजिटल अंतर निर्माण करु नका, उपराष्ट्रपतींचा सल्ला

Online Education: ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी सर्वसमावेशी दृष्टीकोन असावे असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. करोना महामारीमुळे शिक्षणाची ताकद आणि गुणवत्तेवर परीणाम झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर पडू शकतात असेही ते म्हणाले. आंध्रप्रदेशच्या अनंतपुरम येथील केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या स्थापनादिनी सर्वांना व्हर्चुअल मार्गदर्श केले. यावेळी ते बोलत होते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांच्या शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करण्यास प्राधान्य देणाऱ्या संस्थांची सध्या गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. दूरवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ब्रीज बनावे. तसेच सामाजिक आणि आर्थिक कमजोर वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या बाहेर होऊन डिजिटल अंतर निर्माण होऊ नये याबाबतीत सतर्कता बाळगावी लागेल असेही ते म्हणाले. विशेषत: ग्रामीण क्षेत्रांमध्ये इंटरनेट पोहोचणे आणि यंत्रणेत सुधार आणण्यासाठी भारत नेट सारख्या योजना तात्काळ अंमलात आणायला हव्यात असे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमाची कमतरतेचा उल्लेख त्यांन

मुंबई विद्यापीठाची दुसरी 'पेट' परीक्षा कधी? विद्यार्थी संघटनेकडून सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठामध्ये (Mumbai ) संशोधनाला चालना मिळावी, यासाठी मार्च २०२१मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) वर्षातून दोन वेळा घेण्याचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मार्चमध्ये पहिली 'पेट' परीक्षा झाली. मात्र दुसऱ्या 'पेट' परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही सूचना जारी करण्यात आली नाही. त्यामुळे वर्षातील दुसरी कधी घेण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठामध्ये संशोधनावर कमी भर दिला जातो. त्यातही ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करून पीएचडी करायची असते, अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदाच 'पेट' परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मार्चमध्ये ऑनलाइन झालेल्या अधिसभेमध्ये 'पेट' परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची मागणी केली. यावर अधिसभा अध्यक्ष प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी 'पेट' परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचे मान्य केले. मार्च २०२१ मध्ये तीन वर्षांनंतर

'६८ टक्के विद्यार्थ्यांचा आपल्याच देशात उच्च शिक्षण घेण्याकडे कल'

Higer : अकरावी आणि बारावीच्या ३ हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६८ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या देशात घेण्यास प्राधान्य दिले आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्के जास्त आहे. 'स्टुडंट क्वेस्ट सर्वे रिपोर्ट' या सर्वेक्षणात, भारत आणि दक्षिण आशियातील २ हजार शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या ६ हजार सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूणच सर्व्हेक्षण पाहता यावर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी २५ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्के कमी आहे. करोना काळाचा परिणाम इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही झालेला पाहायला मिळतो. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, प्रवासाचे निर्बंध यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता दिसून येते. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या बाबतीतही मोठी झेप घेताना विद्यार्थी विचार करुन पाऊल टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे सर्वेक्षण शिव नादर विद्यापीठ, नोएडा आणि इंटरनॅशनल करिअर अँड कॉलेज काऊन्सिलिंग (IC3) इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेने के

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना भरता येणार 'टीईटी'चे अर्ज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी () अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाटीईटी घेण्यात येणार आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली नव्हती. मागील प्रत्येक वेळी परीक्षा परिषदने डीएड आणि बीएड शेवटच्या वर्ष धारक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येत होती, परंतु यावर्षी ऑनलाईन अर्जामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. करोनामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे संधी नाकारण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. राष्ट्री

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक () जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://ift.tt/2LiFk7A या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य मंडळाने शुक्रवारी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत!

कायदेविषयक सल्ला घेऊन या मुद्यावर तोडगा कसा काढता येईल यासाठी पुढील शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3gDGUxZ

निकाल वाढूनही अकरावी ‘कट ऑफ’ कायम

 केंद्रीय प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १ लाख ९७ हजार १७१ जागांसाठी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3kqkjG6

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या आक्षेपाबाबत केंद्राला नोटीस

नव्या आयटी नियमांमुळे नागरिकांच्या खासगीपणाच्या हक्काचा भंग होत आहे आणि हे नियम असांविधानिक आहेत from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3gXEVEX

मुंबईतील वातावरण बदलावरील उपाययोजनांचा कृती आराखडा

आराखडय़ाच्या माध्यमातून वातावरण बदलाचे धोके  कमी करण्यासाठी नियोजन के ले जाणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2UTSRrD

‘डेल्टा’ संक्रमणाच्या शक्यतेनुसार नियोजन

विषाणूचा नवा प्रकार मुंबईत पसरला असण्याची शक्यता गृहीत धरून या रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे.   from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3jkDCBq

माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून आयआयटीत भव्य वसतिगृह

आयआयटी, मुंबईमधील माजी विद्यार्थी संघटनांनी एक ते दीड हजार खोल्यांचे प्रशस्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WnDtEJ

कामा रुग्णालयात स्त्रियांसाठी प्रथमच अतिदक्षता विभाग

सीएसटीजवळील कामा व आल्ब्लेस या १३५ वर्षे जुन्या रुग्णालयात प्रथमच स्त्रियांसाठी अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38lawM0

कचरा विल्हेवाटीसाठी दशवार्षिक आराखडा

मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या धर्तीवर पुढील दहा वर्षांसाठी घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sUohdZ

पहिल्या इलेक्ट्रिक चार्जिग वाहनतळाला प्रतिसाद

पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असली तरी ती चार्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणेही आता आवश्यक आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WuISJE

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या कोकणासाठी ६३ विशेष फेऱ्या

२९ ऑगस्टपासून या गाड्यांचे आरक्षण सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38kFJ1G

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन ३ सप्टेंबरपर्यंत द्या!

एसटीचे प्रवासी कमी झाले आणि उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या ७ तारखेला होणारे वेतन नियमित होत नाही. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3Bhq9Aq

चार जिल्हा बँकांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही काळ कारभार ठेवण्यात आला होता. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DnHh9u

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाल्यावर धुसफुस

१९० सदस्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. सर्वाधिक ४३ मराठा समाजाचे पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2UTXou1

माझ्याकडचा मसाला टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार – नारायण राणे

गेल्या मंगळवारी घडलेल्या अटक-नाट्यामुळे स्थगित करावी लागलेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीत पूर्ण केली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sUQfWM

न्या. अभय ओक यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

न्यायमूर्ती ओक यांचा सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळ हा २४ मे २०२५ पर्यंत असणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mBawQ5

कुंभारांची घागर यंदाही उताणी

राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने कुंभार व्यावसायिकांचा हक्काचा हंगाम बुडाला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2Wr04jo

निधीअभावी रस्ते दुरुस्तीचा बोऱ्या

करोना संसर्गामुळे वाढलेला खर्च आणि उत्पन्नात झालेली घट याचा मोठा फटका मुंबईतील रस्ते दुरुस्तीला बसला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mztoPt

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतून पाच वर्षांत मुंबईचे नवनिर्माण

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे काम वेगाने सुरू असून २०२३ मध्ये तो सुरू होईल. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3zs2NI0

सुधारणांची निरंतर अंमलबजावणी हेच महाराष्ट्राचे सुयश – टी. व्ही. नरेंद्रन

आर्थिक व औद्योगिक कायापालटाच्या क्षमता या धर्तीच्या उपाययोजनांतून शक्य होतात, from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3mF7nPk

मालाडचे विभाजन यंदाही रखडणार?

मुंबईतील सर्वात जास्त लोक संख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाचे विभाजन या वर्षीही होऊ शकणार नाही. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WsCtix

प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार

प्राजक्त  यांच्यासह बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या ‘पुराणपुरूष’ या ग्रंथाला हा पुरस्कार मिळाला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3kJpYYb

आग्रीपाडय़ातील महिला अनाथाश्रमात २६ करोनाबाधित

आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ महिला अनाथाश्रमात एकाच वेळी २६ महिला करोनाबाधित आढळल्या आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3gB1Fu8

खंडणीप्रकरणी पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

फसवणूकीच्या एका गुन्ह्य़ात कारवाई न करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी खबऱ्यांमार्फ त चौहान यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WpghFB

‘महाराष्ट्र सदन प्रकरणात घाईत गुन्हा!’

महाराष्ट्र सदन प्रकरणात विकासक कृष्णा चमणकर व त्यांच्या कुटुंबातील चौघांना आरोपी करण्यात आले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DnfQwn

‘रश्मी शुक्ला यांचा अहवाल लवकरच सीबीआयकडे’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील तपासाचा भाग म्हणून सीबीआयने शुक्ला यांच्या अहवालाची मागणी केली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2Y0KMCG

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ सहा महत्वाचे निर्णय

आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2WjCBRv

करोना कालावधीत महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व लाभणे ही नियतीची इच्छा; उद्योगमंत्र्यांनी केलं कौतुक

मुख्यमंत्र्यांनी करोनासंदर्भातील टास्क फोर्सबरोबरच उद्योगांसंदर्भातील निर्णय आणि समन्वयासाठीही वेगळी टास्क फोर्स बनवली होती असं देसाई म्हणाले from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3BiJFN5

नीट एमडीएस २०२१ प्रवेशासाठी नोंदणी सुरू, जाणून घ्या महत्वाच्या तारखा

NEET MDS 2021: राज्यातील महाविद्यालयांमध्ये राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षातर्फे आजपासून NEET MDS २०२१ प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकार/महामंडळ/अनुदानित/विनाअनुदानित खासगी/अल्पसंख्याक दंत चिकित्सा संस्थांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही नोंदणी प्रक्रिया असेल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार MHCET च्या अधिकृत वेबसाइट mahacet.org ला भेट देऊ शकतात तसेच ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार, नीट एमडीएस २०२१ परीक्षेला बसलेले उमेदवार राज्य सरकार/ कॉर्पोरेशन/ अनुदानित/ विनाअनुदानित खासगी आणि अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध दंत अभ्यासक्रमाच्या जागांसाठी देखील अर्ज करू करू शकतात. सर्व नोंदणीकृत किंवा पात्र उमेदवारांना पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. उमेदवारांसाठी महत्वाचे वेळापत्रक ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख - २६ ऑगस्ट २०२१ ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख - २९ ऑगस्ट २०२१ आवश्यक कागदपत्रे

महाविद्यालयांच्या वेबसाइटवर महिला लैंगिक छळाविरोधी माहिती अनिवार्य- यशोमती ठाकूर

Provision: सर्व महाविद्यालयांना आपल्या वेबसाइटवर महिलांच्या लैंगिक छळाविरोधी माहिती देणे अनिवार्य असणार आहे. तसेच महाविद्यालयांच्या प्रवेश पुस्तिकेत देखील यासाठी माहिती देणे बंधनकारक आहे. महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यांनी यासंदर्भातील निर्देश जाहीर केले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला आळा बसावा, तसेच याबाबत योग्य जनजागृती व्हावी यासाठी आता महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याचा महत्त्वाचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा २०१३ याची विस्तृत माहिती दिली जाणार आहे. महाविद्यालयांना आपल्या प्रवेश पुस्तिकेत आणि वेबसाइटवर महिला लैंगिक छळ विरोधी कायद्याची माहिती देणे २०२१-२२ या वर्षापासून पासून अनिवार्य करण्यात आले आहे . या जनजागृतीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. महिलांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या घटना वारंवार समोर येत आहेत मात्र कित्येकदा महिला अशा लैंगिक छळाच्या घटना घटनांची

डिजिटल शाळा संकल्पनेबद्दल शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती

Digital school system: डिजिटल शाळेची संकल्पना देशभरात लागू केली जाईल आणि मिश्र शिक्षणाला शाळांमधील वर्गांशी जोडण्यात प्रोत्साहित केले जाईल असे केंद्रीय यांनी म्हटले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्रालयाने तयार केलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. डिजिटल शाळेची संकल्पना देशात राबवली जाणार आहे. आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांसाठी ही संकल्पना आहे. शाळांमध्ये उपस्थित राहून आणि डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षणाला जोडून 'मिश्र शिक्षणावर' भर दिला जाईल असे शिक्षणमंत्री म्हणाले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, करोना साथीच्या काळात गेल्या दीड वर्षात शिक्षण कसे झाले याचा अंदाज आपण सहज लावू शकतो. वर्ग बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण दिले गेले. डिजिटल शिक्षण घेणे हा अभ्यासाला पर्याय असू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण डिजिटल शिक्षण सोडले पाहिजे. जेव्हा शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट यासह सर्व सुविधा उपल

शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा होणार समावेश

मुंबई: शालेय अभ्यासक्रमात शेती या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षणमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. यासंबंधी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह समग्र शिक्षणचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने आदी या वेळी उपस्थित होते. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून, तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश केल्यास शेतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल. त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल. शेतीला गतवैभव, प्रति

नामांकित कॉलेजांच्या जागा भरल्या; पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली आहे. या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा दुसऱ्या गुणवत्ता यादीतच पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांचे कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे. आता इतर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण पाहावयास मिळणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीचे वेध लागले आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असे जाणकारांनी सांगितले. अन

INCOIS मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

INCOIS Recruitment 2021: इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार INCOIS च्या अधिकृत वेबसाइटवर incois.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. २२ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. INCOIS पदभरती अंतर्गत एकूण ८२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी प्रोजेक्ट सायंटिस्ट III ची ७ पदे आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट II ची १५ पदे आहेत. प्रकल्प शास्त्रज्ञांच्या ४० पदांवर नेमणुका केल्या जातील. तर सहाय्यक प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ II च्या पदाच्या ५ जागा आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक I च्या पदाच्या १५ जागा आहेत. वयोमर्यादा प्रोजेक्ट सायंटिस्ट III च्या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट II च्या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट I आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट II या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. तर प्रोजेक्ट सा

अनिल परब यांच्या संभाषणाची सीबीआय चौकशी करा

राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या असून राज्य सरकारविषयीचा असंतोष प्रकट होऊ लागला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2UNXSlv

कंत्राटदाराच्या झोळीत ‘वाढीव’ कंत्राट

एकाच पुलाच्या कामासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबलिणे योग्य होणार नाही. तसे केल्यास खर्चात आणखी वाढ होऊ शकते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3yiUbll

अडीच लाख झोपडीवासीय बेघर?

रखडलेल्या झोपु योजनांचा फटका निशांत सरवणकर मुंबई : विविध कारणांमुळे रखडलेल्या पाचशे योजना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ताब्यात घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली असली तरी प्रत्यक्षात ७८० योजना रखडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अडीच लाख झोपडीवासीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आतापर्यंत २१३७ योजना मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ४३२ […] from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DhvJ7M

कोव्हॅक्सिनच्या मागणीत वाढ

ज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लशीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्यांसाठी रेल्वे प्रवासासह मॉलमध्ये प्रवेशाची मुभा दिली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3gz4ls6

मुंबईत ‘सोडियम हायपोक्लोराइड’ची फवारणी

करोनाच्या तिसऱ्या लाटेत झोपडपट्टय़ांमध्ये संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DcINeF

बेस्टच्या ताफ्यात आणखी दोन हजार ई-बस

पर्यावरणाचा विचार करून विजेवर धावणाऱ्या अधिकाधिक बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्र माने घेतला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3zkIrAj

मी कोणालाही घाबरत नाही, पण शब्द आता जपून वापरणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात के लेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3BbV3dp

निकृष्ट बांधकामाला विकासकच जबाबदार

विकसकाने केलेल्या निकृष्ट बांधकामामुळे सात वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कधीही कोसळू शकतो from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DlQC1o

भोईवाडा विद्युतदाहिनी एप्रिल २०२२ पर्यंत बंद

पालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही विद्युतदाहिनीचे नैसर्गिक वायूदाहिनीत रुपांतर करण्यात येत आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3guBQvC