Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

राज्यातील कॉलेजांचे वर्ग भरणार; लवकरच निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शिक्षण संस्था आणि कॉलेजांना प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तसेच राज्यातील कॉलेजे उघडण्यासंदर्भात चर्चा केली. उदय सामंत यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'राज्यपालांशी आज मी सविस्तर चर्चा केली. उद्या, सोमवारी सर्व कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. त्यात कॉलेजांचे वर्ग भरवण्यासंदर्भात सविस्तर करण्यात येईल. त्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल.' ‘कॉलेज उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे. मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा’, असा आग्रह सर्व कुलगुरूंनी राज्यपाल यांच्याकडे केला होता. तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय होत नव्हता. मात्र आता दोनेक आठवड्यात कॉलेजांचे वर्ग भरवले जाण्याची शक्यता आहे. राज्यात सार्वजनिक व खासगी अशी एकूण ६२ विद्यापीठे आहेत. त्याच्या अधिपत्याखाली चार लाख ५७१ कॉलेजे असून, दोन हजार २६२ स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये २०१९-२० या श

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समांरभ

विविध विद्या शाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदव्या १४० विद्यार्थ्यांना पीएचडी एमफिल, तर १६ विद्यार्थ्यांना पदके म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठाचा वार्षिक आज, सोमवारी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. तर सन्माननीय उपस्थिती म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित असणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडणार आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ९८ हजार २६१ विद्यार्थिनी तर ९३ हजार २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ६१ हजार ९३४ तर पदव्युत्तरसाठी २९ हजार ५६१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

देखण्या, दुर्मीळ गाडय़ांनी मुंबईतील रस्ते सजले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात झाली from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3j1JWvX

अमली पदार्थ तस्कराच्या पत्नीची पाकिस्तानवारी

पाकिस्तानात जाण्याचे निमित्त, तेथील भेटीगाठींबाबत एनसीबी अधिकारी अधिक तपास करत आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3tnykbo

‘आयसीएसई’च्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष मार्चपासून

‘आयसीएसई’ आणि ‘आयएससी’ परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने अद्याप जाहीर केलेले नाही. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3oB9mBq

अर्थसंकल्पाचे आज सायंकाळी विश्लेषण

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3teLS92

वीजबिल सवलतीबाबत आता शरद पवार यांना साकडे

करोनाच्या टाळेबंदीतील वीजबिलांत सवलतीची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2MF7Elp

सी-डॅकमध्ये विविध १०० पदांवर भरती

CDAC Recruitment 2021: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर्स पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल. प्रकल्पाच्या गरजेनुसार या नियुक्तीला तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकेल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रकल्पाच्या गरजेनुसार, एका प्रकल्पावरून दुसऱ्या प्रकल्पावर बदली म्हणून पाठवले जाऊ शकते. इच्छुक आणि योग्य उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पदांची माहिती पोस्ट कोड - पदाचे नाव - मासिक वेतन - रिक्त पदे 01: PE:Devp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ३१,००० ते ३६,१५८ रुपये - ४० पदे 02: PE: SDevp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ३९,०५१ ते ४५,५४९ रुपये - ४० पदे 01: PT:JDevp - प्रोजेक्ट टेक्निशिअन - १४,५८९ - २० पदे पदांची एकूण संख्या - १०० हेही वाचा: शैक्षणिक पात्रता AICTE / UGC मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किंवा स्वायत्त विद्यापीठातून इंजिनीअरिंग पदवी. अधिक माहिती भरतीसंदर्भातील नोटिफिकेशनमध्ये वाचावी. हेही वाचा: हेही

कल्पक मांडणीतून पानोपानी अर्थसार…

अर्थसंकल्पातील प्रत्येक बाबीचा नेमका अर्थ ‘लोकसत्ता’ वैशिष्ट्ये, आकडेवारी, परिणामकारकता याद्वारे वाचकांना सांगणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3oAmMxA

लोकल पासला मुदतवाढ, सोमवारपासून अंमलबजावणी

जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच प्रथम त्या प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39zG1U2

धान्यसाठा मर्यादा उठविल्याने मोठ्या उद्योगसमूहांना फायदा!

सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असून, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कायद्यात करण्यात आलेल्या बदलांना विरोध असण्याचे कारण नाही. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2MCnbm0

जबाब बदलण्यासाठी ‘ईडी’कडून दबाव!

‘टीआरपी’ वाढवण्यासाठी घरांमध्ये काही विशिष्ट वृत्तवाहिन्या सुरू राहतील याची जबाबदारी मिश्रावर होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pxOJrq

मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल

प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो स्थानकात येण्या-जाण्यासाठी मर्यादित दारेच खुली ठेवण्यात आली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3oGPKw9

करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू

गेल्या दहा महिन्यांत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत करोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/36oECxC

PNB बँकेत भरती; पदवीधरांना संधी

recruitment 2021पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank) सुरक्षा व्यवस्थापक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. सिक्युरिटी मॅनेजर पदांसाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करू शकतात. अर्ज करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. बँकेद्वारे भरतीची अधिसूचना २७ जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थापकांची एकूण १०० पदे भरली जाणार आहेत. यासाठी पीएनबी बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर लॉगइन करून अर्ज डाऊनलोड करावा लागेल. कसा भराल PNB Bank सुरक्षा व्यवस्थापकअर्ज? pnbindia.in या पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करावे. होमपेजवरील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जा. आता संबंधित रिक्रुटमेंटसाठी उपलब्ध अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा. यानंतर शुल्क भरून डिपॉझिट वाउचरची एक कॉपी आणि अन्य कागदपत्रांसोबत एका लिफाफ्यात भरावे. लिफाफ्यावर सुरक्षा व्यवस्थापक पदासाठी अर्ज असे लिहून हा लिफाफा अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवावा. अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे

पोलीस भरती: पहिल्या टप्प्यात ५,३०० पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्ती कायद्यासंदर्भात विधान परिषदेच्या विशेष समितीच्या बैठकीनिमित्त राज्याचे गृहमंत्री शहरात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. आगामी काही दिवसात राज्यात ११२ हे आपतकालीन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांना लवक

आयटीआय परीक्षेत पुन्हा गोंधळाचाच पेपर!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकारच्या डायरेक्‍टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगच्या (डीजीटी) वतीने घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन परीक्षेचा दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. सकाळी १० वाजता परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉग-इन केले. मात्र समोरील स्क्रिनवर प्रश्‍न दिसत नव्हते. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका सबमीट केल्यावर त्यांना पुन्हा लॉगीन करण्याची सूचना मिळत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय संघटनेने केली आहे. आयटीआय अभ्यासक्रमाच्या इलेक्‍ट्रिशियन कोर्स आणि कम्प्युटर ऑपरेटिंग अॅण्ड प्रोग्रॅंमिंग या दोन विषयांची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. २८ व २९ जानेवारी असे दोन दिवस ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. असाच गोंधळ दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. कोणत्याही पूर्व आयोजनाशिवाय ही परीक्षा देशभरात घेण्यात आली. पण पुरेसे कम्प्युटर नसल्याने तसेच कनेक्‍टिव्हिटीच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना

स्मार्टफोन वापरात २५ टक्क्यांची वाढ; शैक्षणिक असमानतेतही घट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला चांगलेच महत्त्व आले. या माध्यमातून शैक्षणिक असमानता दूर करण्यात येऊ शकते, असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाहणी अहवालाच्या मते गेल्या दोन वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वापरात २५.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये सरकारी आणि खासगी शाळांतील ३६.५ टक्के विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचाा वापर केला. २०२०मध्ये ही संख्या वाढून ६१.८ टक्क्यांवर गेली. 'अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २०२०' या अहवालाच्या हवाल्याने वरील माहिती पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. करोनाकाळात केंद्र सरकारने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचतविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यामध्ये 'पीएम ई-विद्या'सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय 'स्वयम ओपन ऑनलाइन कोर्स'च्या अंतर्गत ९२ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमाचा १.५ कोटी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार जागतिक पातळीवर आगामी दशकात देशाच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असणार आहे. त्यांना मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणावरच त्यांचे भवि

राजकारणात येऊ नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना सल्ला!

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'कोणतेही क्षेत्र निवडताना त्यातून मिळणारा आनंद आणि पैसा याचा विचार करा. मी राजकारणात पडलो आणि अडकलो. आता बाहेरही पडता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनो राजकारणाच्या भानगडीत पडू नका,' असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला. राजकारणापेक्षा प्रशासकीय सेवा किंवा स्वत:च्या व्यवसायाबाबत विचार करा, असेही सांगण्यास पवार विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण विभागाचे सभापती रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबूराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, 'जनतेची मर्जी असेपर्यंत आम्हाला खुर्ची मिळते. मात्र, प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवृत्त होईपर्यंत खुर्चीवर असतो. योजनेची प्रभावी अंमलबाजवणी त्याच्या हाती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरचा निर्णय घेताना व

IOCL मध्ये विविध पदांवर भरती; डिप्लोमा इंजिनीअर्ससाठी संधी

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, आयओसीएलने (Indian Oil Corporation Limited, IOCL) विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट () च्या १६ पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार IOCL चे अधिकृत संकेतस्थळ iocl.com च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारी २०२१ आहे. महत्त्वाच्या तारखा अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २८ जानेवारी २०२१ अर्ज करण्याची अंतिम मुदत - १९ फेब्रुवारी २०२१ लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ निकालाची तारीख - ९ मार्च २०२१ शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून केमिकल / रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग किंवा बी.एससी. (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) मधील तीन वर्षांचा डिप्लोमा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण (आरक्षित प्रवर्गांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक) वयोमर्यादा किमान वय १८ वर्षे, कमाल वयोमर्याद २६ वर्षे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि नंतर स्कील / प्रोफिशिएन्सी / फिजिकल टेस्ट (SPPT) च्या आधारे निवड केली जाईल. from Ca

‘ईडी’च्या कारवाईपासून खडसेंना बुधवापर्यंत दिलासा

भविष्यात समन्स बजावले जाऊ नये ही खडसेंची मागणी अयोग्य असल्याचा दावा ईडीने केला होता. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3rdozL5

न्यायदान अहवालात महाराष्ट्राला पहिले स्थान

‘टाटा ट्रस्ट’च्या पुढाकाराने झालेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राने ५.७७ गुण मिळवत गेल्यावर्षीचा प्रथम क्रमांक कायम राखला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3omzakQ

स्वदेशी बनावटीची मेट्रो गाडी मुंबईत

मेट्रो गाडीच्या प्रारूपाचे सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3r0WaHJ

‘नो पार्किंग’मध्ये वाहनांना हक्काची जागा

गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3qU8GJ4

टाळेबंदीदरम्यान ४४ टक्के अकुशल कामगार बेरोजगार

मुंबईतील सर्व प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील २०८७ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3act8hF

करोनाकाळात ६० टक्के मुंबईकर मानसिक ताणतणावात

‘टाळेबंदीमुळे आर्थिक फटका तर बसलाच, मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/36lMtM8

‘उमगलेले गांधी’चा उद्या प्रयोग

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून ‘आविष्कार’ने ‘उमगलेले गांधी’ची निर्मिती केली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pnaJ8d

मुंबईत असा प्रवास कधी करता येणार?; मेट्रोसंदर्भातील फडणवीसांच्या प्रश्नावर काँग्रेस म्हणते…

"मुंबईमध्येही जी एकमेव मेट्रो सेवा पूर्ण झाली आहे ती सुद्धा..." from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3j0YwUs

करोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत्यल्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘लॉकडाउन’नंतर 'अनलॉक' झाले तरीही पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, सुमारे अकरा महिन्यानंतर अखेर पुणे जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारी सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्याच्या भागातील सुमारे ५० टक्के शाळा भरल्या असून शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरु झाला. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. मुलांना शाळेत सोडण्यास आलेले पालक शाळांमधील सुविधा पाहणी करण्यास विसरले नाहीत. पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ३ हजार ७५४ शाळा असून, त्यात ७ लाख १५ हजार ८३१ विद्यार्थी संख्या आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीण भागातील तेरा तालुक्यांमध्ये १ हजार ७९४ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ७९६ शाळामधून ५५ हजार ९ विद्यार्थी आहेत. तसेच खासगी ९९८ शाळामध्ये २ लाख ९२ हजार ९९२ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दौंड तालुका वगळता बारा तालुक्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एकूण १ हजार ६७० शाळांपैकी १ हजार १०५ शाळा बुधवारी सुरु झाल्या. त्यामध्ये एकूण २ लाख २९ हजार २६५ विद्यार्थ्यांप

दहावी उत्तीर्णांसाठी मेट्रो रेल्वे भरती: अर्जांसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन () मध्ये तंत्रज्ञ, अभियंता यांच्यासह अनेक पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. पदांची माहिती १) तंत्रज्ञ - (इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन) २) स्टेशन कंट्रोलर ३) विभाग अभियंता (सेक्शन इंजिनीअर) ही पदं नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स, पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत नियमित पद्धतीवर भरण्यात येणार आहे. पात्रता टेक्निशियनसाठी दहावी पाससाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवलेले असावे, तर स्टेशन कंट्रोलर व कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबं

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक मार्गदर्शन

SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहेत. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात तब्बल ४२६ तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ८३ समुपदेशकांची नियुक्ती केली असून, त्याखालोखाल पुणे ४६, ठाणे ३०, कोल्हापूर २६, रत्नागिरी २५, सातारा २०, नाशिक १८, अहमदनगर १३, रायगड १२, औरंगाबाद १२, अमरावती ११, नागपूर ८ असे सर्व जिल्ह्यांमध्ये समुपदेशक नेमले आहेत. या समुपदेशकांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MAJCYY

मराठीतून ज्ञानप्रसाराचा अनोखा प्रयोग

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्ञानशाखेतील माहिती, लेख सर्वसाधारणपणे इंग्रजीतून उपलब्ध होतात. हा ज्ञानव्यवहार इंग्रजीतून चालतो. मात्र या ज्ञानशाखेतील लेख मराठीतून वाचकांपर्यंत पोहोचले तर त्याचा अधिकाधिक मराठी भाषकांना फायदा होईल. त्या ज्ञानशाखेतील संकल्पना सविस्तरपणे समजू शकतील, या उद्देशातून मुंबई विद्यापीठाच्या ऋषिकेश आणि निरंजन या विद्यार्थ्यांनी आलोक या शास्त्रचर्चेस वाहिलेल्या मुक्त मराठी नियतकालिकाची निर्मिती केली आहे. बुलडाणा येथील वर्णमुद्रा या प्रकाशनाच्या माध्यमातून २४ जानेवारी रोजी प्रा. मे. पुं. रेगे यांच्या जयंतीनिमित्त या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला आहे. हे नियतकालिक दर सहा महिन्यांनी वाचक भेटीला येईल. मानव्यशास्त्र, विज्ञान या क्षेत्रांमधील निबंध या अंकातून सादर करण्यात येणार आहेत. 'आलोक'च्या पहिल्या अंकामध्ये भाषाअभ्यासातील वाद व प्रवाद, भारतातील केंद्र-घटकराज्य संबध, संच सिद्धांताची ओळख, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञान, तंत्रशास्त्राचा परिचय, राजवाड्यांचे जन्मवर्ष - संशोधनाचे संशोधन हे विषय हाताळण्यात आले आहेत. 'एखाद्या ज्ञानशाखेतील सं

उपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर

टाळेबंदी शिथिल होताना जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावू लागल्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3chSCwU

मुंबईला कोव्हिशिल्डच्या सव्वा लाख मात्रा प्राप्त

राज्याकडून मुंबईला पहिल्या टप्प्यात कोव्हिशिल्ड लशीच्या एक लाख ३९ हजार मात्रा मिळालेल्या होत्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39lsv6i

सरकार अतिक्रमण करणाऱ्यांच्याच बाजूने

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमितांचे पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2M7rRAk

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी वंचित आघाडीचे आंदोलन

आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे आंदोलन करण्यात आले. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39kaS6O

भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण पालिकेला महागात

श्वानांच्या निर्बिजीकरणाचा खर्च वाढला असून वाढीव पैशांची मागणी अशासकीय संस्थांनी केली आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3olVQ4F

मुंबई काँग्रेसतर्फे ९४ पोलीस ठाण्यात अर्णबविरोधात तक्रार

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची भेट निवेदन दिले.  from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2MptJ7r

शहिदांच्या वीरपत्नी, जवानांचा सन्मान

मदुराई येथील शकिला शौकत अली यांना यंदाचा ‘श्री षण्मुखानंद शौर्यरत्न पुरस्कार’ देण्यात आला. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3okbeOV

‘महाराष्ट्राला आशियाचे उत्पादन केंद्र म्हणून पुढे आणण्याचे लक्ष्य’

‘एमआयडीसी’कडे देशातील सर्वात मोठी अशी २.२५ लाख एकर जमीन उद्योगांसाठी उपलब्ध आहे from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3a8Dzmq

अबू आझमीची आणि त्याच्या बोलवत्या धन्याची चौकशी करा – भातखळकर

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र पाठवून मागणी केली असल्याची दिली माहिती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2MtRyLv

MHT CET 2020 च्या दुसऱ्या फेरीची सीट अलॉटमेंट जाहीर

महाराष्ट्र सीईटी कक्षाने च्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर केली. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर हा सीट अलॉटमेंट निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार cetcell.mahacet.org वर जाऊन आपल्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात. समुपदेशनाची वेबसाइट www.fe2020.mahacet.org वर जाऊन देखील सीट अलॉटमेंट निकाल पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख ही माहिती देऊन लॉगइन करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरी प्रवेश मिळाला आहे त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ३० जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीचा निकाल डाऊनलोड कसा कराल? - fe2020.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जा. - CAP II status या पर्यायावर क्लिक करा. - तुमचा अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करा. - MHT CET 2020 counselling ची सीट अलॉटमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल. - अॅडमिशन अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भाकरिता प्रिंट आऊट घेऊन ठेवा. जेईई मेन २०२१ साठी अर्ज दुरुस्ती करता येणार नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जॉइंट एन्ट्रन

शाळांनी विद्यार्थ्यांना फीअभावी शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये: शिक्षणमंत्री

पुणे: शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्या पुणे येथे बालभारतीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होत्या. अनेक शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणून देत आहेत, त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड बोलत होत्या. राज्यात बुधवार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानंतर आणि पालकांच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थी शाळेत येणार आहेत. याबाबत गायकवाड म्हणाल्या, 'राज्यात सुरू झालेल्या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.' राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र स्कूल बसना अद्याप परवानगी मिळालेली नाही. स्कूल बस सुरू व्हावी अशी पालकांची मागणी आहे. याबाबत परिवहन विभागाशी चर्चा करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी या कार्यक्रमात दिली. दरम

राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू

School reopening updates: करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या आज बुधवार २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. शहरी भागात अद्यापही शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अनलॉक प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात२३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन भरवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. आता दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता ते शाळेत येताना आरोग्यविषयक विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक शहरात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. महापालिकेच्या शाळेत सुरक्षित अंतराचे पालन करत अध्यापनाला सुरुवात झाली. खासगी शाळा दुपारी साडेअकरा वाजता सुरू झाले. पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात होता. नाशिकमध्ये एकूण २८२५ शाळा आहेत. औरंगाबादमध्येही झाल्या. विद्यार्थ्यांची उपस्थिती पहिल्या दिवशी चांगली होती.

JEE Main 2021: अर्जांच्या दुरुस्तीला आजपासून सुरुवात

Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो २७ जानेवारीपासून खुली केली आहे. उमेदवारांना काही दुरुस्ती असल्यास ते त्यांचे लॉगइन वापरून त्यांच्या अर्जात दुरुस्ती करु शकतात. यासाठी जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in येथे जाऊन ऑनलाइन दुरुस्ती करण्याची संधी एनटीएने दिली आहे. दुरुस्ती करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्जातील माहिती बदलता येणार नाही. काही माहिती जसे विद्यार्थ्याचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक माहिती, जन्मतारीख, परीक्षा केंद्रांचे शहर आदी माहितीत बदल करता येईल. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्तीबाबतची विनंती स्वीकारण्यात येणार नसल्याचं एनटीएने परिपत्रकात म्हटलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २३ जानेवारी रोजी संपली आहे. ही परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घेतली जाणार आहे. अॅडमिट कार्ड फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केले जाणार आहेत. यंदा ही परीक्षा चार वेळा घेतली

शिक्षण की नोकरी? गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनो, इथे लक्ष द्या...

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर - आनंद हा कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आतापासूनच त्याला सगळे विचारायला लागले आहेत, पुढे काय? एमबीए की एमकॉम की आणखी कुठला कोर्स की नोकरी करणार? - स्वानंदी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिला वेगळेच प्रश्न पडले आहेत. भारतात शिक्षण घेऊ की परदेशात की कॅम्पस प्लेसमेंट घेऊ? सध्या नोकरीच्या संधी कमी आहेत, स्पर्धा जास्त आहे, नेमकं काय करायचं? अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे विद्यार्थ्यांना असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सगळेच जण आपापल्यापरीनं प्रयत्नशील असतात. शाळा नंतर कॉलेज आणि त्यानंतर उच्चशिक्षण किंवा नोकरी ही ठरलेली वाटचाल. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच गोंधळ आणि चिंता निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण घ्यायचं? (तेही कोणत्या क्षेत्रात?) की मिळेल ती नोकरी करायची? हा संभ्रम वाढतच आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातील काही कारणं पुढीलप्रमाणे... - वाढती सुशिक्षित जनसंख्या- आजकाल पदवीधर आणि उच्चशिक्षितांची संख्या वाढत आहे. त्यात जर आपण किमान शिक्षण नाही घेतलं तर काय होईल? हा विचार मनाच डोक

ठाणे ग्रामीणमधील शाळांची घंटा २७ जानेवारीपासून घणघणणार

करोनाच्या दीर्घ कालावधीनंतर अखेर शाळेची पहिली घंटा २७ जानेवारीला वाजणार आहे. करोनासंदर्भात सरकारच्या नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामीण पातळीवर विविध प्रयत्न व उपाययोजना केल्या जात आहेत. शाळेचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची करोना चाचणी, शाळा परिसरातील स्वच्छता, हात धुण्याची सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, हात धुण्याची सुविधा, सॅनिटायझर अशा विविध उपाययोजना ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. शाळा सुरू होत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. करोना संसर्गामुळे बंद असलेल्या ग्रामीण परिसरातील शाळांचे कुलूप काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून २७ जानेवारीपासून केला जाणार आहे. या निर्णयानंतर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली असून शिक्षक, मुख्याध्यापकांना करोनासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दिले. ठाणे जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून फास्टॅग बंधनकारक

फास्टॅग मार्गिकेमध्ये फास्टॅग नसलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3a0TdQB

एकनाथ खडसे आरोपी नाहीत, केवळ चौकशीसाठी बोलावले -ईडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला गेला असला तरी ते आरोपी नाहीत from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3c9BE3v

राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून

पूर्वप्राथमिक आणि पहिलीसाठी पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pcKBwJ

परदेशी अभियंता, तोतया पोलिसाकडून महिलांची फसवणूक

महिलेने २० हजार रुपये त्या खात्यावर भरल्यानंतर त्याने पुन्हा १० हजार रुपयांची मागणी के ली. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39i7nh3

नाशिकमध्ये उद्यापासून पाचवी ते आठवीचे वर्ग; शाळांमध्ये तीन तासिका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नववी आणि दहावी पाठोपाठ पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असून बुधवारपासून (दि. २७) फक्त इंग्रजी, विज्ञान आणि गणित या तीन तासिका होणार आहेत. ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अध्यापनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सोमवारी सायंकाळी सॅनिटायजेशन, साफसफाई करत वर्गांची सजावट करण्यात आली. पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून ऑफलाइनसह ऑनलाइन अध्यापन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेसह खासगी शाळा व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी सकाळी पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात होईल. त्यासाठी सोमवारीच स्वच्छतेस शालेय व्यवस्थापनाने सुरुवात केली. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलकलेखन आणि सजावट करण्यात आली आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सूचना जागोजागी लावण्यात आल्या आहेत. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात येणार असून सुरक्षित अंतराच्या पालनासाठी खुणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फक्त तीन विषयांच्या अध्यापनास तूर्त

“राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”

शरद पवार यांची जोरदार टीका; निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं देखील म्हणाले आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2YdW7fA

Mumbai Farmers Protest: “तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3iIEGgt

“ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही”

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; पंतप्रधानांनी कधी आंदोलक शेतकऱ्यांची चौकशी केली का? असा प्रश्न देखील विचारला from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39cQ1lF

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार; आझाद मैदानातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद आंदोलन

शेतकऱ्यांचा विरोध असणारे हे तिन्ही कायदे केंद्राने परत घेण्याची मागणी from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3pghaKg

दादरच्या गुरुद्वाराकडून शेतकरी मोर्चासाठी २५ हजार पुलाव पॅकेट, डाळी आणि फळांची व्यवस्था

अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sR7WpT

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रजासत्ताक दिनी साजरा करणार शतकमहोत्सव

उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लिम विद्यापीठासाठी () यंदाचा प्रजासत्ताक दिन () खूप खास आणि ऐतिहासिक आहे. या दिवशी, एएमयूच्या १०० वर्षांच्या नेत्रदीपक प्रवासाची आठवण ठेवणारा दस्तावेज असलेली एक 'टाइम कॅप्सूल' विद्यापीठ परिसरात जमिनीत ठेवली जाणार आहे. एएमयूचे प्रवक्ते राहत अबरार यांनी रविवारी सांगितले की, टाईम कॅप्सूल मध्ये ठेवण्यात येणारा दस्तऐवज विद्वानांच्या गटाने तयार केला आहे. या दस्तऐवजात १९२० साली मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाल्याचा अविस्मरणीय प्रवास वर्णन केला आहे. विद्यापीठाच्या परिसराचं हृदय समजल्या जाणार्‍या व्हिक्टोरिया गेटसमोर दीड टन वजनाच्या या स्टील कॅप्सूलला ३० फूट खोल खड्डा खणून ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एएमयूचे कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रधार असतील, असे अबरार यांनी सांगितले. विशेष म्हणजे १८७७ मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेले हे मुस्लिम एंग्लो ओरिएंटल महाविद्यालय अस्तित्वात आल्यानंतरही अशीच एक कॅप्सूल महाविद्यालयाच्या आवारात पुरण्यात आली. त्यातही या संस्थेच्या स्थापनेशी संबंधित

प्रजासत्ताक दिनी सन्मानित होणार 'हे' छोटे शूरवीर

Rashtriya Bal Shaurya Puraskar 2021: खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुकल्या मुलांनी मोठ्यांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. या मुलांच्या या धाडसाचं कौतुक मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केलं जाणार आहे. हे 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' देऊन एकूण ३२ मुलांचा सन्मान केला जाणार आहे. या मुलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. कोण आहेत हे छोटे वीर... जाणून घेऊ.कामेश्वर जगन्नाथ वाघमारे: दोन मुलांना बुडताना वाचवलंमहाराष्ट्रातल्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. नदीत बुडणाऱ्या त्याछ्या इतक्यात लहान मुलांसाठी कामेश्वर देवदून बनून आला. कंधार तालुक्यातल्या घोडा गावातल्या नदीत तीन मुले अंघोळीसाठी गेली आणि नदीच्या पात्रात वाहू लागली. तेथून कामेश्वर जात होता. त्याने त्या बुडणाऱ्या मुलांना पाहताच स्वत:च्या जीवाची पर्वा न करताच नदीत उडी घेतली आणि मुलांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. दोन मुलांना तो वाचवू शकला परंतु तिसऱ्या मुलाचा प्राण गेला. याची खंत कामेश्वरला आजही आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही

CBSE Exam 2021: सीबीएसई यंदा वाढवणार मूल्यांकन केंद्रे

अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनी दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे, मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात () बोर्डाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. परीक्षा ४ मे ते १० जून २०२१ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत, इतकेच अद्याप स्पष्ट आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी एज्युकेशन टाइम्सशी संवाद साधला. ते म्हणाले, 'करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणार आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मूल्यांकन प्रक्रियेसाठी मूल्यांकन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. मात्र शिक्षक आणि पेपर तपासनीसांना लस देण्याची जबाबदारी बोर्डाची नाही.' बोर्डाने संलग्न शाळांना प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रि-एक्झाम ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मोकळीक दिली आहे. करोना महामारीमुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच

“जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही, हा काही राजकीय शब्द नाही”

संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; ममता बॅनर्जींबद्दलही केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले आहेत from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2YaPxpX

“शेतकऱ्यांचा प्रश्न पहिल्याच फेरीत सोडवला असता, तर मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती”

शिवसेना नेते संजय राऊत यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39ghpj0

१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी

Republic Day 2021: देशभरातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण मंत्रालयाने रविवार २४ जानेवारी रोजी ही माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार 'देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या बॉक्समधून थेट प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना भेटण्याचीही संधी मिळणार आहे.' हे विद्यार्थी शालेय तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावीच्या टॉपर्ससह विविध विद्यापीठे आणि यूजी, पीजी कोर्सेसच्या टॉपर्सचा या १०० विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परेड पाहिल्यानंतर प्रोत्साहन प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या १०० विद्यार्थ्यांपैकी ५० जण उर्वरित उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत. मागील वर्षीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सीबीएसई बोर्डाच्या टापर्स आणि विद्यापीठांच्या

लोकल प्रवासाची मुभा नसल्याने आयटीआय विद्यार्थ्यांचे नुकसान

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने १५ ऑक्टोबरपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये द्वितीय वर्षाच्या, तसेच १ जानेवारीपासून प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. मात्र आयटीआयचे शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. लोकलने प्रवास केल्यास विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने पालक, शिक्षण आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयटीआयचे विद्यार्थी आणि शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय या संघटनेने केली आहे. राज्यातील आयटीआय १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र अद्यापही रेल्वेने आयटीआयच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीना लोकल प्रवासाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांचे प्रवासादरम्यान हाल होत आहेत. राज्यातील आयटीआय केंद्र सरकारच्या निर्णयानुसार चालविण्यात येत असल्याने वार्षिक वेळापत्रक पाळणे संस्थांना बंधनकारक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दिवस

३ कोटी ३० लाखांच्या लक्झरी बसेस ड्रायव्हरनेच दिल्या होत्या पेटवून; पोलीस तपासात समोर आलं कारण

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/368i7wG

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करू शकतो, पण…; मध्य रेल्वेनं दिली महत्त्वाची माहिती

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक संजीव मित्तल काय म्हणाले? from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2Y889qD

यंदाच्या अर्थसंकल्पाचा वेध

अर्थसंकल्पाचा वेध घेणाऱ्या या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांकडून अर्थव्यवस्थेला संजीवनी देणाऱ्या घोषणांच्या शक्याशक्यतेचाच आढावा घेतला जाणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2Nl5don

चार दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटनस्थळांकडे धाव

अलिबाग, मुरुड, किहीम, लोणावळा, जुन्नर अशा ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sQ1QGq

वैद्यकीय प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यास विरोध

निवृत्ती वय वाढविण्याची प्राध्यापकांची मागणी मान्य करू नये, असे पत्रही संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/366BJkB

देवनारमध्ये आणखी एक वीजनिर्मिती प्रकल्प

२०१४ मध्ये एकाच वेळी तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीकरिता पहिल्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3662Axn

राष्ट्रवादीचे परिवार संवाद अभियान

पुढील गुरुवारपासून गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघापासून या अभियानाची सुरुवात होईल. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sP7AAf

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आदी दिग्गजांची प्रमुख उपस्थिती from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2YknJQh

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली महत्त्वाची मागणी

मुंबई पोलीस सहआयुक्त पाटील यांच्या कार्यालयात झाली भेट from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3oet3yS

देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले कृष्णकुंजवर

राज ठाकरेंची भेट घेण्यामागे नेमकं कारण काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2NlwJSG

पालिका शाळांमधील 'आठवी'च्या वर्गांना करोनाचा फटका

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : सन २०१९मध्ये महापालिकेच्या १२ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र करोनामुळे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात फक्त चार शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात यश आले आहे. यात एक मराठी आणि तीन उर्दू शाळांचा समावेश आहे. शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर पालिकेने हे नवीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी माध्यमाच्या एका वर्गात २८ विद्यार्थ्यांनी तर तीन उर्दू शाळांमध्ये ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये धारावी काळा किल्ला शाळा तर वाडीबंदर, बापूराव जगताप मार्ग व माहीम येथील मोरी रोड शाळा क्रमांक-१ या तीन उर्दू शाळांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, गुजराती व कन्नड या माध्यमांच्या शाळांमध्ये नव्याने आठवीचा एकही वर्ग सुरू करता आलेला नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९अन्वये सहा ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाची आहे. १३ फेब्रुवारी, २०१३ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयान

सक्षम शालेय शिक्षणासाठी 'स्टार्स'; पाच वर्षांत ९०० कोटींची गुंतवणूक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे जागतिक बँकेच्या सहाय्याने पुढील पाच वर्षांसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 'स्टार्स' या उपक्रमांतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'स्ट्रेंदनिंग टीचिंग-लर्निंग अॅण्ड रिझल्ट्स ऑफ स्टेटस' (स्टार) या उपक्रमाअंतर्गत ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा राज्यांची 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स'मधील कामगिरीआधारे निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असल्याने तो राज्यात राबवण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेवर केंद्र सरकार ६० टक्के, तर राज्य सरकार ४० टक्के या प्रमाणात खर्च करील. हा प्रकल्प पाच वर्षांसाठी, म्हणजेच २०२०-२१ ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ९७६.३९ कोटी रकमेची गरज लागणार आहे. केंद्राकडून ५८५.८३ कोटी, तर राज्याकडून ३९०.५६ कोटींचा

दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने () सुरक्षा रक्षक पदांसाठी (security guard) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सुरक्ष रक्षकाच्या २४१ पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. उमदेवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होणार आहे. महत्त्वाच्या तारखा - ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २२ जानेवारी २०२१ ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अखेरची मुदत - १२ फेब्रुवारी २०२१ ऑनलाइन लेखी परीक्षा - फेब्रुवारी ते मार्च २०२१ या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. पदांची प्रवर्गनिहाय संख्या - सर्वसाधारण - ११३ ओबीसी - ४५ ईडब्ल्यूएस - १८ एससी - ३२ एसटी - ३३ २४१ पदांपैकी महाराष्ट्रातील पदे - मुंबई - ८४ नागपूर - १२ आवश्यक पात्रता सिक्युरिटी गार्ड पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार माजी सैनिक असायला हवेत. या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे कि

JEE Main 2021: अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस

परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शनिवार २३ जानेवारी हा अखेरचा दिवस आहे. परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी शनिवारी अॅप्लिकेशन विंडो बंद करणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी https://ift.tt/30JsKjS या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. त्यांचे सर्वोतम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान, JEE Main 2021 साठी अर्जात दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी २७ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा विंडो ओपन होणार आहे. दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. फेब्रुवारीच्य

डोंगरीत ‘एमडी’चा कारखाना उद्ध्वस्त! ‘मुंबईतील ड्रग्स माफियांविरोधात युद्ध पुकारा’, भाजपा नेत्याची पत्राद्वारे मागणी

'मुंबई पोलिस आणि महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी युद्ध पुकारण्याची गरज' from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39726sQ

पुण्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे पर्यंतचे वर्ग एक फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने गेली आठ दिवस याबाबत निर्णय घेतला नव्हता. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. हे वर्ग सुरक्षितपणे सुरू असून, टप्प्याटप्प्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्याही कमी झाली असून, सध्या स्थिती नियंत्रणाखाली आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे शाळांमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळा सुरू करण्याचा न

पीएचडी प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

Phd Entrance Test: मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २८ जानेवारी, २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट परीक्षेचे आयोजन २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात येणार असल्याचे नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच ज्या इच्छूकांनी फेब्रुवारी आणि मार्च २०२० ला ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नसून त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ६५१२ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातून ६०५१ तर इतर राज्यातून ४६१ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी ११४८, मानव्यविद्या १६९१, आंतरवि

BARC त नोकरभरती; ३५ हजारांपासून ७९ हजारांपर्यंत मासिक वेतन

2021: भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. बीएआरसीने विकिरण चिकित्स संशोधन केंद्र (RMRC) कोलकाता आणि मुंबईत ६३ पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या या जाहीरातीनुसार बीएआरसी मध्ये ही विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बीएआरसीचे अधिकृत संकेतस्थळ receuit.barc.gov.in वर उपलब्ध करून दिलेला ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २१ जानेवारी २०२१ पासून सुरु झाली आहे आणि उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांची माहिती -- मासिक वेतन वैज्ञानिक अधिकारी - ७८८०० रुपये आणि ६७,७०० रुपये टेक्निकल अधिकारी - ७८ हजार रुपये नर्स - ४४,९०० उपअधिकारी -३५,४०० रुयपे वैज्ञानिक सहाय्यक - ४४,९०० रुपये आणि ३५,४०० रुपये फार्मीसिस्ट - २९,२०० रुपये ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमेन - २१,७०० रुपये ट्रेनी - १६ ते १८ हजार रुपये आणि १०,५०० ते १२,५०० रुपये भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र आणि वरील नोकरीची संपूर्ण माहिती ह

जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर

JEE Advanced: आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. IIT मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे. मॉक टेस्टचा सराव करण्यासाठी आणि संपूर्ण सिलॅबस डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. यंदा आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे. पेपर -१ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. जेईई अॅडव्हान्स्ड सिलॅबस २०२१ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट (AAT) चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात येतील. आपण पुढे दिलेल्या लिंक्स क्लिक करून सिलॅबस डाऊनलोड करू शकता - जेई

डोंगरीत ‘एमडी’चा कारखाना उद्ध्वस्त!

भुजवाला डोंगरी येथील नूर मंझिल इमारतीतील भुजवाला याच्या आलिशान घरात एनसीबीने बुधवारी रात्री छापा घातला. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3ixQX7r

दुसऱ्या टप्प्यासाठी दीड लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सध्या सुरू असून पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी पुढील मात्रा देण्यात येणार आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/363jf4x

‘सीएसएमटी’ स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’

रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करून तेथे वेगवेगळे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3p8saJo

स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा सुरू

गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी मराठीसह विविध माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/393490O

करोना खर्चाचा हिशोब देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

अपूर्ण माहिती असल्याचे कारण देत आतापर्यंत करोनासंदर्भातील दीडशे ते दोनशे प्रस्ताव परत पाठवण्यात आले होते. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3c103s3

बेस्ट, रेल्वेतील १२३ करोनायोद्ध्यांचा मृत्यू

टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा सुरूच होती. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3p6CVMh

मराठा आरक्षणासंदर्भात MPSC ची सुप्रीम कोर्टातील याचिका मागे

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाने () सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. या याचिकेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भरती प्रक्रिया रखडली होती; पण ९ सप्टेंबरच्या आधी आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये राज्य सरकार न्यायालयात त्यांना सहकार्य करणार होते. मात्र, त्याआधीच आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गांतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. या याचिकेबाबत राज्यात तीव्र पडसाद उमटले. एकीकडे टिकविण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असताना, राज्य लोकसेवा आयोगाने सरकारच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेतली. याबद्दल राज्य सरकारने संताप व्यक्त केला होता. त्यामुळे गुरुवारी राज्य लोकसेवा आयोगाने राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य विभाग यांना पत्र पाठवून सर्वोच्य न्य

'विद्यार्थ्यांसाठी लोकल सुरू करा'

करोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. यामुळे शिक्षण घेण्यासाठी तरी किमान विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात करोना लसीकरण सुरू झाले आहे. आता गर्दीचे कारण पुढे करत सर्वसामान्य प्रवाशांवर लादण्यात आलेली लोकलबंदी हटवण्यात यावी. मुंबईतील हॉटेल, बार, पब, डिस्को हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या नाइट लाइफसाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर कोणतेही बंधने नाहीत. मात्र शाळकरी विद्यार्थी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमुभा नसल्याने मोठ्या त्रासातून जावे लागत आहे. प्रवासखर्चाचा भुर्दंड कसारा-कर्जत भागांतील वाहतुकीच्या सुविधांची कमतरता आणि त्यांना लागणारा खर्च आता परवडेनेसा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लोकलमुभा देऊन त्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

कुलसचिवांच्या नियुक्तीचा वाद  : उत्तर दाखल करण्यासाठी वेळ द्या!

सरकारची मागणी, न्यायालयाकडून मात्र आव्हान याचिकेवर आजच सुनावणी from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/38YeD1A

खासगी बँकांना मर्यादित शासकीय व्यवहारांना परवानगी

पोलिसांचे वेतन अ‍ॅक्सिस बँकेमार्फत देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sJIMJF

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा

मागील भाजप सरकारने जाणीवपूर्वक मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये खोडा घालून अन्याय केलेला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/39ND8O5

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

प्रत्येक गोष्टीबाबत अतिसंवेदनशील राहिले तर सगळेच कठीण होऊन बसेल from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sKZNmQ

राजभवनावरील लाँग मार्चमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी सहभागी होणार

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; माजीमंत्री नसीम खान यांनी दिली माहिती from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3c0oMg3

‘तांडव’बाबत आलेल्या तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई होईल, पण…; अनिल देशमुखांचा केंद्राला सल्ला

या वेबसीरीजमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2XVLL3H

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला

Convocation 2020: मुंबई विद्यापीठाचा २०२० चा शैक्षणिक वर्षाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील तपासणीसाठी उपलब्ध सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक आहे. या लिंक दुरुस्तीसाठी २२ जानेवारीपासून अॅक्टिव्ह होतील. मह

काय असेल JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम? जाणून घ्या...

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्याच येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे. JEE Main 2021 चा सिलॅबस मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजीमधील प्रत्येकी २५ प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९० पैकी ७५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचेच आहेत. NEET 2021 परीक्षेचा नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ज्या पद्धतीने देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाचा सिलॅबस कमी केला आहे, ते पाहता नीट परीक्षेसाठी देखील जेईई मेन प्रमाणेच निर्यण होण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्

SBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी

SBI PO Main : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा २०२०-२१ साठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केले आहे. एसबीआयने अॅडमिट कार्डची लिंक अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जारी केली आहे. हे अॅडमिट कार्ड आयबीपीएसची वेबसाइट ibps online द्वारे देखील डाऊनलोड करता येईल. एसबीआयने अलीकडेच सोमवारी PO Prelims 2022 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेस हजर राहावे लागेल. ते उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. त्यासाठी त्यांना आपल्या एसबीआय पीओ रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. प्रवेशपत्र मंगळवारी १९ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. डाउनलोड लिंक अधिकृत वेबसाइटवर २९ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. यापूर्वी तुमचे अॅडमिट कार्ड डाउनलोड करा. प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे लक्षात घ्या. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharasht

इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशात २० टक्क्यांनी वाढ

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी आणि आयटीआय प्रवेशामध्ये कमालीची घट दिसत असताना इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मात्र २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश १०० टक्के पूर्ण झाले आहेत. तंत्र शिक्षण संचालनालयाअंतर्गत पार पडणाऱ्या इंजिअनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा या प्रवेशात कमालीची वाढ दिसून आली. यंदा तंत्र संचलनालयातर्फे विद्यार्थ्यांना या पदविका अभ्यासक्रमाबाबत माहिती मिळावी या उद्देशाने 'स्कूल कनेक्ट' हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून यंदा इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश ६० टक्के इतके झाले आहेत. २०१८मध्ये हे प्रवेश ४१ टक्के इतकेच झाले होते. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा १०० टक्के झाले आहेत. इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्

ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना करोना काळात घेता यावे यासाठी एक वेळचा उपाय म्हणून मोबाईल हँडसेट द्यायचे ठरल्यास त्याचा सरकारी तिजोरीवर परिणाम होईल. त्यामुळे ही सूचना व्यवहार्य नसल्याने तसे करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे सध्याच्या करोना काळात आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची विकलांगता लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांचे लहान-लहान गट करून त्यांना शिक्षणासाठी जमण्यास परवानगी देण्याची सूचनाही मान्य करता येणार नाही', अशी भूमिका राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली. करोना काळात इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ऑनलाइन शिक्षणही मिळत नसल्याने 'अनामप्रेम' या संस्थेने अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका करून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारसमोर सूचना मांडण्यास उच्च न्यायालयाने याचिकादार संस्थेला सांगितले होते. तसेच अशा सूचनांचा विचार करून प्रस्तावित उपाययोजनांविषयी अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार, सामाजिक न्याय विभागाने आपला अहवाल सादर केला. '

बारावीच्या 'त्या' विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सी यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. ८ ऑगस्ट २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र ज्युनिअर कॉलेजे आणि शिक्षकांचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शिक्षकांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरतेवेळी ही बाब समोर आली. कारण जे विषय वगळण्यात आले होते. ते विषय परीक्षा अर्जात समाविष्ट नव्हते. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विषय कसे निवडायचे? निवडलेल्या नवीन विषयांचा एक-दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा,

केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती

प्रा. संजय मोरे आजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर केंद्रात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन विविध प्रशासकीय पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेत असतात. या परीक्षा राज्यसेवा आणि केंद्रीय सेवांमधील विविध प्रशासकीय पदं प्राप्त करण्यासाठी अनिवार्य आहेत. या परीक्षांसाठी पात्रता व निकष ठरवलेले असतात. तसंच परीक्षांचं स्वरूपही निश्चित केलेलं असतं. सुनिश्चित अभ्यासक्रम असतो. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील गुणविभागणीसह जाहीर केलेलं असतं. केंद्र आणि राज्याशिवाय बँकांमधील भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे इसीजीसी (भारत सरकारचा उपक्रम) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इसीजीसी (एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन) ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी आहे. वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं (इमाव- ३३ वर्षं, अजा/अज- ३५ वर्