२४ मार्चला शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या इयत्ता नववीच्या परीक्षा सध्या सुरू असल्याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याची सूचना रद्द करावी, अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sdDJHB9
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sdDJHB9

Comments
Post a Comment