महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. यासोबतच आयोगाने मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि १ जानेवारी २०२२ रोजी संपली. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २९० पदांची भरती केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mUtf1W0
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mUtf1W0

Comments
Post a Comment