रखडलेल्या झोपु योजनांचा फटका निशांत सरवणकर मुंबई : विविध कारणांमुळे रखडलेल्या पाचशे योजना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ताब्यात घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली असली तरी प्रत्यक्षात ७८० योजना रखडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अडीच लाख झोपडीवासीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आतापर्यंत २१३७ योजना मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ४३२ […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DhvJ7M
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3DhvJ7M

Comments
Post a Comment