मुंबई : राज्यात उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा विकास व्हावा, यासाठी अल्पसंख्याक विभागाकडून राज्यात पाच ठिकाणी उर्दू घर निर्मिती करण्यात येत असल्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. नांदेड येथील उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी आठ कोटी १६ लाख […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3AfgCu8
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3AfgCu8

Comments
Post a Comment